महाराष्ट्रातील ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक व निसर्ग लेखक तसेच अनेक पद, पुरस्कारांनी सन्मानित झालेले अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचे आज (१८ जून) निधन झाले. ...
लेवोटोबी पर्वतरांगांमधील लाकी-लाकी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अवकाशात तब्बल १० हजार फूट उंचीपर्यंत राख व धूर पसरल्यामुळे एकूणच हवाई प्रवास धोक्याचा बनला आहे. ...
मारुती चितमपल्ली यांचे निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे, त्यांच्या निधनाने एक दिपस्तंभ निमाला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्पण केली आहे. ...
America Syria War: भारताविरोधात वेळोवेळी पाकिस्तानला मदत, अगदी बांगलादेश मुक्तीसंग्रामावेळीही विमानवाहू युद्धनौका भारतावर चाल करून पाठविणारा हाच अमेरिका देश. ...
Air India Plane Crash: मोठमोठ्या अपघातानंतर ही विमाने विविध देशांत तपासली गेली होती. गेल्या आठवड्यातील अहमदाबाद अपघातानंतरही डीजीसीएने एअर इंडियाच्या या विमानांच्या चौकशीचे आदेश दिले होते. ...
गेल्या ११ मे रोजी सोनमचे लग्न झाले. २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी निघाले. २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार आली. याच काळात राजाची हत्या करण्यात आली. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला... ...