शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'PM मोदी नेहरूंना जबाबदार ठरवतात, चुका सुधारत नाहीत...', पंजाबच्या जनतेला मनमोहन सिंगांचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 14:50 IST

पंजाबी भाषेत जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशात मनमोहन सिंग म्हणाले, आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, कारण...

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी (punjab elections 2022) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. मनमोहन सिंग म्हणाले, लोकांना आपली चांगली कामे माहीत आहेत. त्यांनी (भाजप) पीएम मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री आणि पंजाबच्या जनतेचा अपमान केला आहे. आज तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तर गरीब आणि गरीब होत चालला आहे.

पंजाबी भाषेत जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशात मनमोहन सिंग म्हणाले, आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, कारण सरकारच्या धोरणांमुळे कोरोना काळात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. मनमोहन सिंग म्हणाले, विद्यमान पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आपल्या चुका सुधारण्याऐवजी देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंना दोषी ठरवत असतात.

आपल्या व्हिडिओ संदेशात मनमोहन सिंग म्हणाले, केंद्र सरकारने हे देखील समजून घेतले पाहिजे की, चेहरा बदलल्याने स्थिती बदलत नाही, जे काही खरे आहे ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येतेच! मोठमोठ्या गोष्टी बोलणं सोपं असतं पण त्या अंमलात आणणं खूप अवघड असतं.

माझ्यावर मूक, कमकुवत आणि भ्रष्ट असल्याचा आरोप करणाऱ्या भाजप सरकारच्या बी आणि सी टीमचा आज देशासमोर पर्दाफाश झाल्यामुळे मला दिलासा मिळाला आहे, असेही मनमोहन सिंग यांनी पंजाबला दिलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.

मनमोहन सिंग पुढे म्हणाले, आपण असे मानतो की, पंतप्रधानपदाची एक विशेष गरिमा आहे. यामुळे, इतिहासाला दोष देऊन आपले दोष कमी करता येणार नाहीत. तसेच, आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात आपण स्वतः अधिक बोलण्याऐवजी कामाला बोलू देणे पसंत केले. आपण राजकीय फायद्यासाठी सत्य झाकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. देश आणि पदाची (PM) शान कधीही कमी होऊ दिली नाही, असेही सिंग म्हणाले. 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाcongressकाँग्रेस