शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

उत्तर प्रदेश सरकारकडून गुन्हेगारांना संरक्षण; प्रियांका गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 1:14 AM

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.

उन्नाव : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी यावेळीकेला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजप सरकारने असे वातावरण निर्माण केले आहे की, राज्यातील गुन्हेगारांना भीती राहिलेली नाही. भाजप सरकार असे म्हणत आहे की, उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना थारा नाही. मला तर असे वाटते की, त्यांनी जे उत्तर प्रदेश बनविले आहे त्यात महिलांसाठी जागा नाही.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, पीडितेच्या कुटुंबियांनी मला सांगितले की, कशाप्रकारे गुन्हेगारांनी या कुटुंबियाला त्रास दिला. पीडित कुटुंबाच्या मुलीला धमकी दिली गेली की, मुलीचे नाव शाळेतून काढून टाकले जाईल. त्यामुळे तिने शाळेत जाण्याची हिंमत केली नाही. मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. जूनमध्ये शेतातील पीक जाळून टाकण्यात आले. या कुटुंबाला सातत्याने त्रास दिला गेला.गुन्हेगारांना कुणाचाही धाक राहिलेला नाही

प्रियांका गांधी म्हणाल्या की, अशी चर्चा आहे की गावच्या प्रमुखाचे भाजपशी संबंध आहेत. या प्रकारामागील सत्य समोर आणण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. त्या म्हणाल्या की, अशा लोकांना संरक्षण दिले जाऊ शकते. असे प्रकार नेहमी होत आहेत.च्हे प्रकरण राजकीय न करता प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे की, अशा घटना सातत्याने का होत आहेत? आज उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. एका टष्ट्वीटमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने पीडितेला सुरक्षा दिली नाही. गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली? असे अनेक सवाल त्यांनी केले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण