शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
2
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
3
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
4
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
5
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
6
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
7
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
8
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
9
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
10
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
11
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
12
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
13
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
14
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
15
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
16
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
17
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
18
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
19
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
20
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवरील प्रवासादरम्यानचा ‘नो नेटवर्क’चा त्रास आता संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 06:00 IST

दूरसंचार व ‘ट्राय’ने हस्तक्षेप करावा : एनएचएआय

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करताना अनेकदा मोबाइल नेटवर्क गायब होण्याच्या समस्येमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आता कंबर कसली आहे. 

महामार्गावरील एकूण १,७५० किलोमीटर अंतराच्या अशा ४२४ जागा चिन्हांकित करण्यात आल्या आहेत, जिथे मोबाइल नेटवर्क अजिबात उपलब्ध नाही. या ‘ब्लॅक स्पॉट्स’मध्ये तातडीने सुधारणा करण्यासाठी ‘एनएचएआय’ने दूरसंचार विभाग (डॉट) आणि ‘ट्राय’कडे (ट्राय) तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांना मिळणार अलर्ट

केवळ नेटवर्क सुधारणेच नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एनएचएआयने एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे किंवा जिथे मोकाट जनावरांचा वावर अधिक आहे, अशा क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच प्रवाशांच्या मोबाइलवर ‘फ्लॅश एसएमएस’ किंवा अलर्ट पाठवण्याच्या सूचना ‘ट्राय’ला देण्यात आल्या आहेत. हे अलर्ट मिळाल्यामुळे वाहनचालक आधीच सावध होतील आणि वेग मर्यादित ठेवून संभाव्य अपघात टाळता येतील.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Highway 'No Network' Woes Ending Soon, Says NHAI

Web Summary : NHAI addresses mobile network gaps on highways, identifying 424 'black spots' across 1,750 km. They seek DOT and TRAI intervention for improvements. Alert SMS will warn drivers of accident-prone zones and stray animal areas, enhancing safety and preventing accidents.
टॅग्स :highwayमहामार्गTravel Tipsट्रॅव्हल टिप्सTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय