शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'खून रंग लाया है, तानाशाही हार गयी...'; मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर, अशा येतायत सोशल मीडिया रिअ‍ॅक्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 3:30 PM

गुरू नानक देव यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टी समजाऊ शकलो नाही. कदाचित आमची तपश्चर्या कमी पडली असेल. आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतले आहेत. दिल्लीच्या विविध सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. काही जण या निर्णयाला निवडणुकीशी जोडून पाहत आहेत, तर काही जण याला मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत. (PM Narendra Modi repeal Farm laws)

गुरू नानक देव यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टी समजाऊ शकलो नाही. कदाचित आमची तपश्चर्या कमी पडली असेल. आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. अनेक जण भाजपच्या या निर्णयावर आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. एका युझरने ट्विट केले, की "खून रंग लाया है, तानाशाही हार गयी.....ऑंदोलन जीत गया. 

तसेच एका युझरने ट्विट केले आहे, की "भारतातील शेतकऱ्यांसोबत मोदी सरकार कसे वागले, कधीही विसरणार नाही." याच बरोबर, एका ने एक फोटो पोस्ट केला आहे, त्यावर एक शेतकरी व्यक्ती दाखवत आता आम्ही जिंकलो, असे लिहिलेले आहे.

एका युझरने ट्विट केले आहे, "अभिमान कितीही असो तो तुटतो नक्की. हा न्यायाचा विजय आहे. हा जनतेचा विजय आहे. हा निरंकुश व्यवस्थेविरुद्ध एकत्र आलेल्या शेतकऱ्यांचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे.

मात्र, अनेक लोक या तिनही कृषी कायदे मागे घेण्याचा विरोध करत आहेत. एका ट्विटर युझरने लिहिले आहे की, कृषी कायदे मागे घेणे, हा केवळ एक वाईट निर्णयच नाही ,रत लज्जास्पदही आहे. देशातील छोट्या आणि गरीब शेतकऱ्यांसाठी आज काळा दिवस आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीSocial Mediaसोशल मीडियाFarmers Protestशेतकरी आंदोलन