शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

शेतकऱ्यांना ३ दिवसांत शेतमालाची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 06:15 IST

शेतकऱ्यांची जमीन विक्री होणार नाही : वादावर एसडीएम ३० दिवसांत देणार फैसला

एस. के. गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कृषी सुधारणा विधेयके शेतकºयांना समृद्ध बनवण्याच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल आहे. काहींचे म्हणणे आहे की, एपीएमसी संपून जाईल; परंतु ती राज्यांच्या अधिकारात येते. त्यांना वाटले तर ते ठेवू शकतात किंवा नाहीही. आता आपला माल बाजारपेठेत विकायचा की एपीएमसीमध्ये विकायचा, हा शेतकºयाचा निर्णय असणार आहे, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे.

कोणताही कायदा शेतकºयांना कधी पैसा मिळेल, याची हमी देत नव्हता. आता शेतकºयाने घर, शेत किंवा वेअर हाऊसमध्ये कोठेही माल ठेवलेला असो, तो तेथूनच विकू शकतो. शेतकºयाला कोणत्याही ठिकाणावरून आपल्या मनसपंत किमतीला माल विकण्याचा अधिकार दिलेला आहे.बाजारपेठेत कर आहे. मात्र, त्याबाहेर शेतकºयाला कर देण्याची गरज नाही. नव्या विधेयकात व्यापाºयाने शेतकºयाला जास्तीत जास्त तीन दिवसांत पैसे देणे, आवश्यक केले आहे. यामुळे आंतरराज्यीय व्यापार वाढेल व शेतकºयांनाही योग्य दाम मिळेल.

करारावर वाद झाल्यासजिल्ह्याचे एसडीएम प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी एक बोर्ड गठित करून 15 दिवसांत शिफारशी मागवतील. त्या कालावधीत तोडगा निघाला नाही तर एसडीएम स्वत: ३० दिवसांत निपटारा करतील.पूर्वी शेतकºयाला माल बाजारपेठेत घेऊन यावा लागत होता. तेथे8.5%कर द्यावा लागत होता. शेतकºयाला वाटायचे की,आपला माल1900रुपये प्रतिक्विंटल विकावा; परंतु बोलीत1650रुपये प्रतिक्विंटल भाव आल्यावर नाइलाजाने कमी दामावर विकावा लागायचा.यात शेतकरी दोषी आढळल्यास त्याने व्यापाºयाकडून जेवढी रक्कम घेतली आहे, तेवढी रक्कम विनाव्याज परत द्यावी लागेल. यासाठी शेतकºयाला स्वातंत्र्य आहे.एसडीएम जमीन विकून रक्कम देण्यासाठी दबाव आणू शकत नाहीत.150 टक्क्यांपर्यंत दंड व्यापारी डिफॉल्टर असेल तर त्याच्यावर लागेल.शेतकºयांची आज भारत बंदची हाकशेतकºयांच्या प्रश्नावर अनेक शेतकरी संघटनांनी, शेतकºयांनी शुक्रवारी भारत बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान, पंजाब, हरयाणात शेतकºयांनी गुरुवारी आंदोलन करीत लक्ष वेधून घेतले. अमृतसरमध्ये शेतकºयांनी ‘रेल रोको’आंदोलन केले.कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तोमर म्हणाले की, खरे तर हा चुकीचा शब्द आहे. आम्ही विधेयकात शेतकºयाशी कराराचा उल्लेख केला आहे. आमचे म्हणणे आहे की, शेतीचा मालक व पिकाचा मालक हा शेतकरी आहे. पेरणीपूर्वीच पिकाच्या मूल्याची हमी मिळेल, याची विधेयकात तरतूद आहे. शेतकरी शेतीत होणाºया उत्पादनाच्या सरासरी मूल्याचा करार करील.उदाहरणार्थ - एखाद्या पिकाचे दहा रुपये किलो सरासरी मूल्य ठरले तर शेतकºयाला घेण्यात काहीच हरकत नाही. गारा पडल्या किंवा आणखी काही झाले तरी व्यापाºयाने शेतकºयाला कोणत्याही स्थितीत पैसे द्यावे लागतील. यात शेतकºयाला जोखीम नाही."10 चा करार झाला असला व विक्रीची वेळ आल्यावर मालाला बाजारात २५ रुपये किलो भाव असेल तर करारात त्याचाही उल्लेख असेल. बाजारात भाव वाढल्यास त्यानुसार शेतकºयाला मूल्य लाभ द्यावा लागणार आहे. महाराष्टÑ, गुजरातेत अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होत आहे. शेतकºयाच्या जमिनीशी संबंधित कोणतीही लिखापढी होणार नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीRajya Sabhaराज्यसभा