शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दहशतवाद्यांच्या जिवाची पाकिस्तानला काळजी; भारत मात्र सोडणार नाही पिच्छा, पुढे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 08:35 IST

'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांची ठिकाणे भारताने उद्ध्वस्त केली. यात अनेक कुख्यात दहशतवादी मारले गेले.

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारत व पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू झाली असली तरी मसूद अजहर आणि हाफीज सईदसारख्या दहशतवाद्यांच्या सुरक्षेची काळजी पाकिस्तानकडून घेतली जात आहे. दहशतवादाविरुद्धचा भारताचा लढा कायम राहणार असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे, पाकिस्तान दहशतवाद्यांच्या जिवाची काळजी करण्यासाठी काय करेल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांची ठिकाणे भारताने उद्ध्वस्त केली. यात अनेक कुख्यात दहशतवादी मारले गेले. आता शस्त्रसंधी झाली असली तरी लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद आणि जैश-ए-मोहम्मदवा प्रमुख मसूद अजहर याच्यासह भारताच्या मोस्ट वाँटेड यादीतील दहशतवाद्यांच्या जिवावरचा धोका टळलेला नाही. पाकिस्तान लष्कराने सध्या त्यांना अज्ञात स्थळी लपवून ठेवले आहे, असे सांगितले जाते. इब्राहिम मुश्ताक, झाकी-उर-रहमान लखवी, इलियास काश्मिरी, सईद सलाहुद्दीनसह शेकडो दहशतवादी भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत आहेत.

काय म्हणतात तज्ज्ञ ? : पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे चारही दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. या हल्ल्याचा मास्टरमाइंडसुद्धा जिवंत आहे. भारताकडून त्यांचा शोध घेतला जाईल व पाकिस्तानने यात सहकार्य करायला पाहिजे, असे मत व्हाईस अॅडमिरल (सेवानिवृत्त) सतीश घोरमाडे यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान