जम्मू-काश्मीरच्या पुलवामा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (16 मे) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना ... ...
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला टार्गेट केल्याने अन्य विरोधी पक्ष त्यांच्यासोबत आले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, केसीआर, चंद्राबाबू नायडू अशा नेत्यांनी ट्विट करत ममता यांना पाठिंबा दिला आहे. ...
पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको ...
मला हिंदू दहशतवादाचे प्रतिक बनवलं गेले. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2010 रोजी हरिद्वार येथून अटक करण्यात आली आणि माझ्यावर समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचा खोटा आरोप लावण्यात आला. ...
पंतप्रधान मोदी वंदे मातरमच्या घोषणा देत असताना नितीश कुमार जागेवरून उठले नव्हते, यावर भाजप गप्प का, असं सुशील कुमार मोदी यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, हा काही मुद्दा नाही. ...