संसदेच्या नवनियुक्त सदस्यांना खासदारकीची शपथ देण्यात येत आहे. ...
देशात राबविण्यात येणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानाचा उद्देशच मुळात पक्षाला सर्वसमावेश बनविणे आहे. त्यामुळे पक्ष सर्व गटातील लोकांपर्यंत पोहचू शकेल, असही शाह म्हणाले. ...
बिहारमध्ये भीषण उष्माघातानं कहर केला असून, आतापर्यंत एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात 100हून अधिक मुलं बळी पडली आहेत. ...
या बॉटल्सपासून धागा अथवा तार बनविण्यात येणार आहे. तसेच याचा वापर टीशर्ट, हवा भरलेली उशी, टीव्ही, फ्रीजचे कव्हर बनविण्यासाठीही होणार आहे. ...
केतन शर्मा यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या मेरठ येथील राहत्या घरी पोहोचले. ...
मोदी सरकारचं संसदीय अधिवेशन 17 जून रोजी सुरू झालं असून, 26 जुलैपर्यंत चालणार आहे. ...
अनंतनाग परिसरात सकाळपासून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला आहे. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरु आहे. ...
चेन्नईमध्ये एका बससमोर अचानक 20हून अधिक प्रवासी कोसळल्यानं अपघात होता होता थोडक्यात बचावला. ...
संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पुढील आठ वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. ...
कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. ...