एसडीएफने गेल्या 25 वर्षांपासून सिक्कीमवर सत्ता गाजविली आहे. ...
राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नांची पराकष्टाचे केल्याचं दिसून आलं. ...
जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सोमवारी ईदच्या निमित्ताने ट्विटरच्या सहाय्याने विविध खोट्या अफवा पसरविल्या जात होत्या. ...
सरकार काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. 2016 मध्ये अशीच परिस्थिती झाली होती तेव्हा साधारण 3 महिन्याचा कालावधी लागला होता. ...
मुसळधार पावसामुळे ओडिशातील हरिशंकर धबधबा ओव्हरफ्लो झाला आहे. ...
हंगामी अध्यक्षपद स्वीकारताच सोनिया गांधी ऍक्शन मोडमध्ये ...
पीडित महिलेने तक्रारी दाखल करतान, मी माहेरी गेली असताना, माझ्या पतीनेच मला घर नेण्याऐवजी एका हॉटेलमध्ये नेले. ...
राहुल यांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा करावा. परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यासाठी आम्ही विशेष विमान पाठवतो, असं जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं होतं. त्यावर राहुल गांधींनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ...
जर पाकिस्तानकडून एलओसी काही हालचाली झाल्या तर भारतीय लष्कर सज्ज आहे. ...
चौकशी दरम्यान या परिसरात वेट्टी रामा यांची भेट त्यांची बहिण वेट्टी कन्नी हिच्याशी झाली ती या परिसरात नक्षली म्हणून कार्यरत आहे. ...