Kejriwal announces lockdown : दिल्लीत बुधवारी १७ हजारांवर रुग्णांची नोंद झाली, तर शंभरावर रुग्णांचा मृत्यू झाला. दररोज दोन ते चार हजार रुग्णांची भर पडत आहे. दीड महिन्यांपूर्वी दिल्लीत एक ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होता. ...
central government : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी लसींचा तुटवडा भासू लागला आहे. ...
Corona, lockdown : बांधकामांची मदार पूर्णत: स्थलांतरित मजुरांवर असते. गेल्या पंधरा दिवसांपासून लॉकडाऊनची भीती सतावत आहे. यामुळे स्थलांतरित मजूर गावी परतल्याने अशा मजुरांची संख्या जवळपास २० टक्के कमी होऊ शकते. ...
Health University exams : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार हिवाळी २०२० परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्यात १९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासह पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्यात ...
Haridwar Kumbh : हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झाले असून त्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीतूनच कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण मिळून गेल्याची टीका सर्वत्र होऊ लागली होती. ...
अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवते. तिने जामनगरहून महाराष्ट्रासाठी मोफत ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. (Reliance Industries Ltd) ...
Citi bank to exit retail banking in India soon: सध्यातरी ही घोषणा असून अद्याप बँकेने याबाबत काही हालचाली सुरु केल्याची माहिती समोर आलेली नाही. भारतातून बाहेर पडण्यासाठी बँकेला काही नियामक संस्थांच्या मंजुरीची आवश्यकता लागणार आहे. ...
जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंतिमसंस्कार करण्यात आला. मात्र, शहरात केवळ पाचच मृत्यू झाल्याचा दावा राज्य सरकारच्या आरोग्य बुलेटिनने केला आहे. ...