Indian Railway: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील दरभंगा येथून मुंबईला जात असलेल्या एका प्रवाशामुळे मोठा रेल्वे अपघात टळला आहे. या प्रवाशाने प्रसंगावधान दाखवले नसते तर ओडिशामधील बालासोरमध्ये घडलेल्या अपघातासारखा मोठा अपघात घडला असता. ...
'अब की बार, किसान सरकार' म्हणत राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केलेल्या तेलंगणाच्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेजारील महाराष्ट्रात चंचूप्रवेश केलाय ...
Ajit Pawar Joins Eknath Shinde-Led Maharashtra Government : विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असं मत माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं झालं. त्यातच, गेल्या ९ वर्षात नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, ...