ओमान हा देश निवडण्यामागे कारण असे की, प्राचीन भारताचा समुद्री व्यापार ओमानमार्गे पश्चिम आशियाकडे होत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जहाजाच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. ...
अरवली टेकड्या व रांगा दिल्लीपासून हरियाणा, राजस्थान मार्गे गुजरातपर्यंत पसरल्या आहेत. या प्रदेशात ३७ जिल्हे येतात. अरवली हा वाळवंटीकरण टाळणारा नैसर्गिक अडथळा असून, जैवविविधता व जलपुनर्भरणाच्या संरक्षणासाठी त्याची भूमिका महत्त्वाची आहे. ...
मनरेगा कायद्यांतर्गत अनेक राज्यांमध्ये लाभार्थींची नोंदणी केवळ सुमारे ५० टक्केच होती याकडे समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधले. नव्या कायद्यात ग्रामीण कामगारांसाठी १२५ दिवसांच्या रोजगाराची तरतूद आहे. ...
BrahMos Project CEO row: आपली ज्येष्ठता आणि अनुभव डावलून डॉ. जोशी यांची वर्णी लावण्यात आली असल्याचा आरोप डॉ. नायडू यांनी २०२४ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत केला होता. ...
Bangladesh Politics After Khaleda Zia : खालिदा झिया यांच्यावर पाकिस्तान समर्थक असल्याचा आरोप का केला गेला? भारतासोबतचे संबंध का ताणले होते? जाणून घ्या त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात मोठा वाद. ...