शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

ताकदच नाही..., फक्त एकच मूल जन्माला घालू शकले! काँग्रेस नेत्याबद्दल अजमल यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 15:42 IST

महत्वाचे म्हणजे, आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर, लगेचच समान नागरिक संहिता अर्थात UCC लागू होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. 

मुलं आणि लग्नाच्या मुद्द्याव आसामचे राजकारण चांगलेच तापले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या लग्नासंदर्भातील सल्ल्यावर, जर आपल्याला लग्न करायचे असेल, तर आपण परवानघी घेण्यासाठी येणार नाहीत, असे AIUDF प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी धुबरी मतदार संघातील काँग्रेस उमेदवार रकीबुल हुसैन यांच्यावर निशाणा साधत, त्यांच्याकडे केवळ एकच मूल जन्माला घालायची ताकत आहे, असे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर, लगेचच समान नागरिक संहिता अर्थात UCC लागू होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. 

खरे तर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी निवडणुकीनंतर यूसीसी लागू होण्याचे संकेत दिले होते. तसेच, जर त्यांना (अजमल) दुसऱ्यांदा लग्न करायचे असेल तर, निवडणुकीपूर्वी करून घ्यावे. कारण UCC लागू झाल्यानंतर, बहुविवाहावर बंदी येईल. यावर, AIUDF प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी सरमा यांना प्रत्युत्तर देत, 'जर मला दुसरे लग्न करायचे असेल तर,मी मुख्यमंत्र्यांना विचारण्यासाठी जाणार नाही.' 

'एक मुल जन्माला घालू शकत नाही' -याचवेळी, अजमल यांनी काँग्रेस उमेदवार हुसैन यांनाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'त्यांच्यात (रकीबुल हुसैन) ताकद नाही आणि केवळ एकाच मुलाला जन्म दिला आहे. मी 7 मुलांना जन्म दिला आहे आणि आता त्यातील काही तरुण आहेत.' तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवाराने अजमल यांना 'म्हातारा वाघ' म्हटले होते. यानंतर, 'मी अद्याप एवढा म्हातारा नाही. मी दुसऱ्यांदा लग्न करू शकतो,' असेही AIUDF प्रमुखांनी अजमल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Assamआसामlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाUniform Civil Codeसमान नागरी कायदाmarriageलग्न