शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मूलनिवासी

By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST

ब्राम्हणवादी व्यवस्थेमुळे पितृसत्ताक पध्दती

ब्राम्हणवादी व्यवस्थेमुळे पितृसत्ताक पध्दती
वामन मेश्राम यांचे मत : राष्ट्रीय मूलनिवासी अधिवेशन
पुणे : भारतात पूर्वी मातृसत्ताक पध्दतीची कुटुंब व्यवस्था होती. आजही नागालँग, मिझोराम या अदिवासी राज्यात मातृसत्ताक पध्दती आहे. मात्र, ब्राम्हणवादी व्यवस्थेमुळे पितृसत्ताक पध्दतीचा प्रचार झाला. या पितृसत्ताक पध्दतीमुळे महिला गुलाम झाल्या आहेत. या गुलामगिरीचा इतिहास समजून घेतल्याशिवाय स्वातंत्र्याचा मार्ग सापडणार नाही, असे मत बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आज व्यक्त केले.
राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या तिस-या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेच्या संचालक कविता सिंग, महिला संघाच्या अध्यक्षा सुजाता काळे, बामसेफच्या सदस्या कांचनलता लांजेवार, चारुबेन चौहान, हेमलता साठे, डॉ. बबिता उद्भव आदी उपस्थित होत्या. ब्राšाण्यवादी व्यवस्थेने देशात जात व वर्ण निर्माण झाले. अस्पृश्यतेमुळे आदिवासी समाजाचे विभाजन झाले. आपल्या देशाशिवाय ही व्यवस्था जगात कुठेही पहालया मिळत नाही. पितृसत्ताक पध्दतीमुळे महिलांना गुलामगिरीची सवय झाली आहे. आता गुलामगिरीतून सुटका होण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन एकत्रित संघर्ष करावा, असे आवाहन मेश्राम यांनी केले.
देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशके झाली. तरीही महिलांची गुलामगिरीतून सुटका झालेली नाही. पुरुषप्रधान संस्कृतीत महिला गुलाम असतील, तर देशाची प्रगती होणार नाही, असे मत डॉ. बबिता उद्भव यांनी व्यक्त केले. जाती व्यवस्थेने महिलांना गुलाम व शुद्र म्हटले आहे. परंतु, देशातील प्रत्येक क्रांतीमध्ये महिलांचा सहभाग आहे, असे कांचनलता लांजेवार यांनी सांगितले. एका बाजुला आपण विकसित देशाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तरीही आज दलित व आदिवासी समाजातील महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आपल्याला कोणाचे संरक्षण मिळेल, यावर विसंबून राहून चालणार नाही. स्त्रियांना स्वत:ची लढाई स्वत:च करावी लागणार आहे, असे मत कविता सिंग यांनी व्यक्त केले.
----------------------------------