शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मोदी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत : डॉ. मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:30 IST

अनेक प्रश्नांवर मौन बाळगल्याबद्दल टीकेची झोड

नवी दिल्ली : अतिशय संयमी नेते म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोडच उठवली. मतदारांनी मोदी यांच्यावर खूप विश्वास टाकून, त्यांच्या पक्षाला भरभरून मते दिली; पण मोदी मात्र जनतेच्या विश्वासास पात्र ठरले नाहीत, असे उद्गार त्यांनी काढले.पंतप्रधान मोदी यांच्यावरील जनतेचा विश्वास वेगाने कमी होत चालला आहे, असे सांगून डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, पंतप्रधान हा पक्षाचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा असतो; पण मोदी यांच्या काळात सीबीआयसारख्या प्रतिष्ठित तपास यंत्रणेची विश्वासार्हता कमी झाली, ही वस्तुस्थिती आहे. जातीय व धार्मिक हिंसाचार, जमावाकडून विशिष्ट लोकांवर होणारे हल्ले, गोरक्षकांकडून होणारी मारहाण या सर्व विषयांवर मोदी यांनी मौनच बाळगले. एवढेच नव्हे, तर त्यांच्याच काळात अनेक विद्यापीठांमधील वातावरणही बिघडले आणि कलुषित झाले, हे सर्वज्ञात आहे. काँग्रेसचे खा. शशी थरूर यांच्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. २0१४ साली खोटी आश्वासने दिली आणि सत्ता मिळवली; पण चार वर्षांत त्यांनी जनतेचा विश्वासघातच केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.प्रशासनावर नियंत्रण नाही : शौरीया समारंभास माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, तसेच अरुण शौरी हेही उपस्थित होते. आपली फसवणूक झाल्याची जाणीव आता जनतेला व्हायला लागली आहे. मोदी यांचे प्रशासनावर अजिबात नियंत्रण नसल्याचे सीबीआय प्रकरणावरून स्पष्टच झाले आहे, अशी टीका अरुण शौरी यांनीही केली.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस