शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

मोदी सरकार शेतकऱ्यांना लोढणे समजते : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:08 IST

नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना ‘लोढणे’ समजते, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.

मोहाली (पंजाब) : नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना ‘लोढणे’ समजते, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर सोमवारी येथे टीका केली. त्यांनी बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशातील प्रत्येक संस्थेवर हल्ला केला जात आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने (एजेएल) ‘नवजीवन’ या हिंदी वृत्तपत्राला पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली तेव्हा गांधी बोलत होते. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची देणी हे मुख्य मुद्दे असून, देशात संताप वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकार युवकांना रोजगार देऊ शकत नाही आणि मोदी सरकारसमोर हेच मुख्य आव्हान आहे, असे गांधी म्हणाले.पंजाबच्या भूमीवरून बोलताना मला हे म्हणायचे आहे की, २१ असेल वा २२ वे शतक हा देश शेतकºयांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, हे १०० टक्के स्पष्ट आहे.नक्कीच पराभूत करूकाँग्रेस संस्थांना सुरक्षित राखण्यासाठी लढत आहे आणि आम्ही त्यात जिंकू. आम्ही भाजपाला निवडणुकीत पराभूत करू आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ; परंतु आम्हाला पुढे जायचे आहे. रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmerशेतकरी