शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार शेतकऱ्यांना लोढणे समजते : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:08 IST

नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना ‘लोढणे’ समजते, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.

मोहाली (पंजाब) : नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना ‘लोढणे’ समजते, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर सोमवारी येथे टीका केली. त्यांनी बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशातील प्रत्येक संस्थेवर हल्ला केला जात आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने (एजेएल) ‘नवजीवन’ या हिंदी वृत्तपत्राला पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली तेव्हा गांधी बोलत होते. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची देणी हे मुख्य मुद्दे असून, देशात संताप वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकार युवकांना रोजगार देऊ शकत नाही आणि मोदी सरकारसमोर हेच मुख्य आव्हान आहे, असे गांधी म्हणाले.पंजाबच्या भूमीवरून बोलताना मला हे म्हणायचे आहे की, २१ असेल वा २२ वे शतक हा देश शेतकºयांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, हे १०० टक्के स्पष्ट आहे.नक्कीच पराभूत करूकाँग्रेस संस्थांना सुरक्षित राखण्यासाठी लढत आहे आणि आम्ही त्यात जिंकू. आम्ही भाजपाला निवडणुकीत पराभूत करू आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ; परंतु आम्हाला पुढे जायचे आहे. रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmerशेतकरी