शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

मोदी सरकार शेतकऱ्यांना लोढणे समजते : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:08 IST

नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना ‘लोढणे’ समजते, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.

मोहाली (पंजाब) : नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना ‘लोढणे’ समजते, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर सोमवारी येथे टीका केली. त्यांनी बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशातील प्रत्येक संस्थेवर हल्ला केला जात आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने (एजेएल) ‘नवजीवन’ या हिंदी वृत्तपत्राला पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली तेव्हा गांधी बोलत होते. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची देणी हे मुख्य मुद्दे असून, देशात संताप वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकार युवकांना रोजगार देऊ शकत नाही आणि मोदी सरकारसमोर हेच मुख्य आव्हान आहे, असे गांधी म्हणाले.पंजाबच्या भूमीवरून बोलताना मला हे म्हणायचे आहे की, २१ असेल वा २२ वे शतक हा देश शेतकºयांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, हे १०० टक्के स्पष्ट आहे.नक्कीच पराभूत करूकाँग्रेस संस्थांना सुरक्षित राखण्यासाठी लढत आहे आणि आम्ही त्यात जिंकू. आम्ही भाजपाला निवडणुकीत पराभूत करू आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ; परंतु आम्हाला पुढे जायचे आहे. रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmerशेतकरी