शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

मोदीकडून हिरे खरेदी; ५00 ग्राहक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:10 AM

हजारो कोटींचा घोटाळा करणा-या नीरव मोदीकडून रोखीने हिरे व दागिन्यांची खरेदी करणाºया ५०० जणांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत.

हरीश गुप्तानवी दिल्ली : हजारो कोटींचा घोटाळा करणा-या नीरव मोदीकडून रोखीने हिरे व दागिन्यांची खरेदी करणाºया ५०० जणांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. सीबीआयने मोदी व चोकसी यांच्याशी संबंधित पाच जणांना अटक केली असून, त्यात विपुल अंबानी याचाही समावेश आहे.महाघोटाळ्यानंतर सीबीआय, ईडीने धाडी घातल्यानंतरच प्राप्तिकर खात्याने नोटिसा पाठविल्या आहेत. प्राप्तिकर खात्याने काळा पैसाविरोधी कायद्याद्वारे मोदीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यामुळे अर्थमंत्रालयाने रिझर्व्ह बँकेकडे व्यवस्थेच्या अपयशाबद्दल तपशील मागविला आहे. हा घोळ नजरेतून कसा सुटला, असे अर्थ खात्याने विचारले आहे. या प्रकाराच्या चौकशीसाठी आरबीआयने माजी सदस्य वाय. एच. मालेगम यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली आहे. 'या घोटाळ््याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदाच मौन सोडले. घोटाळेबाजांना पकडल्याशिवायराहणार नाही. बँकिंग व्यवस्थेत छेडछाडीला रोखण्यात बँक प्रशासनला अपयश आले, असा ठपकाही जेटली यांनी ठेवला.सोने-दागिन्यांची जी खरेदी झाली, ती हिशेबवह्यांमधील नोंदीपेक्षा अधिक होती. याबद्दल प्राप्तिकर खात्याने विचारणा केली, पण तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नव्हता. नीरव मोदी याच्या कंपनीचा २०१३-१४ या कालावधीत मॉरिशस व सायप्रस येथील कंपन्यांशी शेअर कॅपिटल व शेअर प्रीमियम स्वरूपात २८४ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्याचीही चौकशी आता प्राप्तिकर खाते करणार आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा