शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

महात्मा गांधी यांचा भारत हवा की गोडसेचा?- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 6:36 AM

महात्मा गांधींचा भारत हवा आहे की नथुराम गोडसेचा भारत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : महात्मा गांधींचा भारत हवा आहे की नथुराम गोडसेचा भारत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गांधीजींच्या भारतात प्रेमाची भावना आहे तर गोडसेच्या भारत विद्वेषाने ग्रासलेला आहे असेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी दिल्लीतील बुथ कार्यकर्त्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. राफेल विमाने खरेदी व्यवहार, डोकलाम, रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करण्यात आलेले अपयश, राष्ट्रीय सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘मसूद अजहरजी' उल्लेखावरून खडाजंगीराहुल गांधी म्हणाले की, पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदने (जेईएम) १४ फेब्रुवारी रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सूत्रधार व जेईएमचा प्रमुख मसूद अजहर याला भाजपाच्या सरकारनेच तुरुंगातून मुक्त केले होते. मसूद अजहरजी असा उपरोधिक उल्लेख करत ते म्हणाले की, त्याला अजित डोवालइण हेच विमानातून कंदाहार येथे घेऊन गेले व तिथे त्याच्या साथीदारांकडे सुपूर्द केले. ५६ इंची छाती असलेल्या लोकांनीच ही कृत्ये केली आहेत. ‘मसूद अजहरजी' अशा उल्लेखाबद्दल भाजपाने राहुल गांधींवर टीका केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसेcongressकाँग्रेस