शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 06:20 IST

२०२१ ते २३ या तीन वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या

चंद्रशेखर बर्वे 

नवी दिल्ली: भटक्या कुत्र्यांनी देशाभरात हैदोस घातला असून मागील ६ वर्षात तब्बल २ कोटी ७८ लाख लोकांचे लचके तोडले आहेत. महाराष्ट्रात २९ लाख लोकांना कुत्रे चावले. २०२१ ते २३ या तीन वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या. यापूर्वीच्या ३ वर्षात (२०१८ ते २०) तामिळनाडू देशात पहिल्या स्थानी होते.

दिल्लीतील कुत्री शहराबाहेर न्या; सुप्रीम कोर्टाचे आदेश 

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. जे.बी. पारडीवाला आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने एका बातमीची दखल घेत दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना वस्त्यांपासून लांब शेल्टर होममध्ये घेऊन जाण्याचा आदेश दिला. कुत्र्यांचे अंगावर धावून जाणे आणि चावल्यानंतर रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. डी. वाय. चंद्रचूड सरन्यायाधीश असताना त्यांच्या कारकुनाला कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेची खूप चर्चा झाली होती. भटक्या कुत्र्यांमुळेच उद्योगपती पराग देसाई यांचा मृत्यू झाला होता.

उत्तर प्रदेश देशात नंबर वन

यूपी ५३,४१,५९२ तामिळनाडू ३४,६०,८९९ महाराष्ट्र २९,६८,५९१ गुजरात २०,८०,०८० प. बंगाल १८,१९,८४५ आंध्रप्रदेश १७,३३,५१५ राजस्थान १५,६८,०६५ कर्नाटक १३,५६,२४२ तेलंगणा १३,२१,२२३ नवी दिल्ली २,४६,०९९ 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdogकुत्राMaharashtraमहाराष्ट्र