शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

कमलनाथ आमच्यापेक्षा दलालांवर अधिक विश्वास ठेवतात; बंडखोर काँग्रेस आमदारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:08 PM

कमलनाथ यांचा आमच्या सोबतचा व्यवहार चांगला नसल्याने आम्हाला काँग्रेसचा हात सोडवा लागला असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.

भोपाळ : मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला असताना फरार झालेल्या आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे अपहरण झाले नसल्याचे आमदारांनी आज स्पष्ट केले. तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. कमलनाथ यांचा आमच्या सोबतचा व्यवहार चांगला नसल्याने आम्हाला काँग्रेसचा हात सोडवा लागला असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.

आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे बंडखोर आमदार म्हणाले की, निवडणुका एकट्या छिंदवाड्याच्या जीवावर जिंकता येत नाही. मध्य प्रदेशची सरकार आम्ही सर्वांनी एकत्र येऊन स्थापन केली होती. मात्र त्यावेळी दिलेली वचन आता पाळली जात नाही.

तर आम्ही मंत्रिमंडळ बनविण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आमच्यावर कसा अन्याय झाला आहे, हे त्यांना समजावून सांगितले. राहुल गांधींनी सुद्धा त्यावेळी आमच्यावर अन्याय झाला असल्याचं कबूल केले होते. मात्र मुख्यमंत्री हे स्वीकारायला तयार नाहीत. तर कमलनाथ हे आमदारांपेक्षा दलालांवर अधिक विश्वास ठेवतात असा आरोप सुद्धा या आमदारांनी यावेळी केला.

तर बंडखोर आमदार इमरती देवी म्हणाल्या की, ज्योतिरादित्य शिंदे हेच आमचे नेते आहेत. त्यांच्याकडून आम्ही बरच काही शिकलो आहोत. मी कायम त्यांच्यासोबत आहे. त्यांनी विहिरीत उडी मारण्याचा आदेश दिला तर आपण तेही करू असंही इमरती देवी म्हणाल्या.