शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

गेल्या 13 वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान झाला शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 09:58 IST

अकरा लाख एवढी मजबूत जवानांची संख्या असणाऱ्या भारतीय लष्कराने गेल्या १३ वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आग्रा- अकरा लाख एवढी मजबूत जवानांची संख्या असणाऱ्या भारतीय लष्कराने गेल्या १३ वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी 2005 पासून ते डिसेंबर 2017 पर्यंत एकूण 1 हजार 684 जवान शहीद झाले आहेत. सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आणि दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत, शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला दिलेल्या प्रत्युत्तरात आणि शांती मिशनमध्ये या जवानांनी प्राणाचं बलिदान दिलं आहे. 

सोमवार 15 जानेवारी रोजी ७० वा लष्कर दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार 2017 या एका वर्षात भारताच्या 87 जवानांना वीरमरण आलं आहे. 23 डिसेंबर 2017 रोजी एका मेजरसहित ४ जवान शहीद झाले होते. त्यामुळे हा आकडा ९१ वर पोहचला आहे. 

भारतीय लष्कराच्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये 11 अधिकाऱ्यांसह 86 जवान शहीद झाले. त्यानंतर 2015 मध्ये 4 अधिकाऱ्यांसहीत 85 जवान शहीद झाले. 2014 मध्ये 65, 2013 मध्ये 64, 2012 मध्ये 75, 2011 मध्ये 71, 2010 मध्ये 187, 2009 मध्ये 107, 2008 मध्ये 71, 2007 मध्ये 221 आणि 2006 मध्ये 223 जवान शहीद झाले. 2015 या वर्षात शहीद झालेल्या जवानांची संख्या जास्त असून केवळ 2015 या वर्षात 342 जवान शहीद झाले आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करSoldierसैनिक