शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

गेल्या 13 वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान झाला शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 09:58 IST

अकरा लाख एवढी मजबूत जवानांची संख्या असणाऱ्या भारतीय लष्कराने गेल्या १३ वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आग्रा- अकरा लाख एवढी मजबूत जवानांची संख्या असणाऱ्या भारतीय लष्कराने गेल्या १३ वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी 2005 पासून ते डिसेंबर 2017 पर्यंत एकूण 1 हजार 684 जवान शहीद झाले आहेत. सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आणि दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत, शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला दिलेल्या प्रत्युत्तरात आणि शांती मिशनमध्ये या जवानांनी प्राणाचं बलिदान दिलं आहे. 

सोमवार 15 जानेवारी रोजी ७० वा लष्कर दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार 2017 या एका वर्षात भारताच्या 87 जवानांना वीरमरण आलं आहे. 23 डिसेंबर 2017 रोजी एका मेजरसहित ४ जवान शहीद झाले होते. त्यामुळे हा आकडा ९१ वर पोहचला आहे. 

भारतीय लष्कराच्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये 11 अधिकाऱ्यांसह 86 जवान शहीद झाले. त्यानंतर 2015 मध्ये 4 अधिकाऱ्यांसहीत 85 जवान शहीद झाले. 2014 मध्ये 65, 2013 मध्ये 64, 2012 मध्ये 75, 2011 मध्ये 71, 2010 मध्ये 187, 2009 मध्ये 107, 2008 मध्ये 71, 2007 मध्ये 221 आणि 2006 मध्ये 223 जवान शहीद झाले. 2015 या वर्षात शहीद झालेल्या जवानांची संख्या जास्त असून केवळ 2015 या वर्षात 342 जवान शहीद झाले आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करSoldierसैनिक