शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

आसामध्ये कमळ फुललं, काँग्रेसचा मोठा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 13:24 IST

ईशान्येकडील महत्वाच राज्य असलेल्या आसाममध्ये कमळ फुललं आहे. भाजपने आसाममध्ये दमदार पदार्पण करत काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

दीसपूर, दि. १९ - ईशान्येकडील महत्वाच राज्य असलेल्या आसाममध्ये कमळ फुललं आहे. भाजपने आसाममध्ये दमदार पदार्पण करत काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. गेल्या पंधरावर्षांपासून आसाममध्ये काँग्रेसची सत्ता होती. १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 
 
भाजप सध्या ८३ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेसला फक्त २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यावेळी आसाममध्ये ८४.७२ टक्के मतदान झाले. आसाममध्ये विधानसभेसाठी झालेले हे सर्वाधिक मतदान होतं. त्यावेळीच आसाममध्ये सत्ता पालट होणार असल्याचे संकेत मिळाले होते. 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
 
तरुण गोगोई यांच्या विरोधात आसामच्या जनतेने कौल दिला आहे. दिल्ली पाठोपाठ बिहारमध्ये झालेल्या पराभवानंतर आसामचा निकाल भाजपाला दिलासा देणारा आहे. भाजपने आसाममध्ये बराच जोर लावला होता.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इथे झालेल्या सभांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. भाजपने इथे निवडणूकीपूर्वी आसाम गण परिषद, बोडेलॅण्ड या स्थानिक पक्षांक्षी हातमिळवणी केली. त्याचा भाजपला फायदा झाला. गरीबी, बांगलादेशी घुसखोर या राज्यातील प्रमुख मुद्दे आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. 
 
विद्यमान विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचे ७९, एआयडीयूएफच्या १८, बीपीएफचे १२, आसाम गण परिषदचे नऊ आणि भाजपचे पाच आमदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आसामधून लोकसभेच्या १४ जागांपैकी साता जागा भाजपने आणि तीन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.