शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

लव्ह मॅरेजनंतर शिकवलं, नोकरी लावली पण बायकोच सोडून गेली, नवऱ्याने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:53 IST

शिवांशू अवस्थी आणि मीनाक्षी शुक्ला यांनी २००८ मध्ये लग्न केलं. आता लग्नाच्या १५ वर्षानंतर ते वेगळे झाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लव्ह मॅरेजनंतर पत्नीला शिकवलं. तिचं स्वप्न पूर्ण केलं. सरकारी नोकरी लावली पण नंतर पत्नीच सोडून गेल्याची घटना घडली आहे. कानपूरमध्ये राहणाऱ्या शिवांशू अवस्थी आणि मीनाक्षी शुक्ला यांनी २००८ मध्ये लग्न केलं. आता लग्नाच्या १५ वर्षानंतर ते वेगळे झाले आहेत. या दोघांना दोन मुलं आहेत. 

शिवांशू सांगतो की, त्याची पत्नी मीनाक्षीची मोठी स्वप्न होती. पुढे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. अशा परिस्थितीत त्याने पत्नीला शिक्षण पूर्ण करायला दिलं. २०१५ मध्ये तिला सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. पण सरकारी नोकरी मिळताच मीनाक्षी बदलली, असा आरोप आहे. तुझी आई आजारी आहे, तिची काळजी घेण्यासाठी नोकर ठेव, असं सांगून तिने शिवांशूच्या घरी राहण्यास नकार दिला. 

पती-पत्नीमध्ये यावरून बराच वाद झाला होता. शेवटी मीनाक्षी घरातून निघून गेली. तिने तिच्या लहान मुलालाही सोबत नेलं. मोठा मुलगा (१३) शिवांशूसोबत राहिला. मीनाक्षीनेही आपल्या मोठ्या मुलाच्या ताब्यासाठी न्यायालयात अर्ज केला. याशिवाय शिवांशूविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शिवांशू सांगतो की, त्याने पत्नीला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आली नाही.

मीनाक्षी इटावामध्ये राहायला लागली आणि तिथे काम करू लागली. नंतर औरैयामध्ये बदली झाली. वैतागलेल्या शिवांशूने घटस्फोटाची केस दाखल केली. या प्रकरणात मीनाक्षी तारखेला आली नाही. त्यामुळे शिवांशूने एकतर्फी घटस्फोटाचे आवाहन केलं. सुनावणीनंतर न्यायालयाने शिवांशूची एकतर्फी घटस्फोटाची याचिका स्वीकारली. शिवांशूच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने हे मान्य केलं आहे की, हे जोडपं अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही आणि पत्नीही येत नाही, त्यामुळे पतीकडे घटस्फोट घेण्याचं कारण आहे. 

टॅग्स :marriageलग्नjobनोकरी