शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लव्ह मॅरेजनंतर शिकवलं, नोकरी लावली पण बायकोच सोडून गेली, नवऱ्याने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:53 IST

शिवांशू अवस्थी आणि मीनाक्षी शुक्ला यांनी २००८ मध्ये लग्न केलं. आता लग्नाच्या १५ वर्षानंतर ते वेगळे झाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लव्ह मॅरेजनंतर पत्नीला शिकवलं. तिचं स्वप्न पूर्ण केलं. सरकारी नोकरी लावली पण नंतर पत्नीच सोडून गेल्याची घटना घडली आहे. कानपूरमध्ये राहणाऱ्या शिवांशू अवस्थी आणि मीनाक्षी शुक्ला यांनी २००८ मध्ये लग्न केलं. आता लग्नाच्या १५ वर्षानंतर ते वेगळे झाले आहेत. या दोघांना दोन मुलं आहेत. 

शिवांशू सांगतो की, त्याची पत्नी मीनाक्षीची मोठी स्वप्न होती. पुढे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. अशा परिस्थितीत त्याने पत्नीला शिक्षण पूर्ण करायला दिलं. २०१५ मध्ये तिला सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. पण सरकारी नोकरी मिळताच मीनाक्षी बदलली, असा आरोप आहे. तुझी आई आजारी आहे, तिची काळजी घेण्यासाठी नोकर ठेव, असं सांगून तिने शिवांशूच्या घरी राहण्यास नकार दिला. 

पती-पत्नीमध्ये यावरून बराच वाद झाला होता. शेवटी मीनाक्षी घरातून निघून गेली. तिने तिच्या लहान मुलालाही सोबत नेलं. मोठा मुलगा (१३) शिवांशूसोबत राहिला. मीनाक्षीनेही आपल्या मोठ्या मुलाच्या ताब्यासाठी न्यायालयात अर्ज केला. याशिवाय शिवांशूविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शिवांशू सांगतो की, त्याने पत्नीला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आली नाही.

मीनाक्षी इटावामध्ये राहायला लागली आणि तिथे काम करू लागली. नंतर औरैयामध्ये बदली झाली. वैतागलेल्या शिवांशूने घटस्फोटाची केस दाखल केली. या प्रकरणात मीनाक्षी तारखेला आली नाही. त्यामुळे शिवांशूने एकतर्फी घटस्फोटाचे आवाहन केलं. सुनावणीनंतर न्यायालयाने शिवांशूची एकतर्फी घटस्फोटाची याचिका स्वीकारली. शिवांशूच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने हे मान्य केलं आहे की, हे जोडपं अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही आणि पत्नीही येत नाही, त्यामुळे पतीकडे घटस्फोट घेण्याचं कारण आहे. 

टॅग्स :marriageलग्नjobनोकरी