शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

कामरसपल्लीच्या शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

शंकरनगर ता. बिलोली: दुष्काळी परिस्थिीती व कर्जामुळे कामरसपल्ली ता. बिलोली येथील एका शेतकर्‍याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली.

शंकरनगर ता. बिलोली: दुष्काळी परिस्थिीती व कर्जामुळे कामरसपल्ली ता. बिलोली येथील एका शेतकर्‍याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली.
कोंडीबा नागोराव वाघमोडे (वय ६६ ^^) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांना पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. इंदिरा आवास योजनेतून त्यांना एक खोलीचे घर मिळाले होते. याच खोलीत आठ सदस्यांसह कोंडीबा वाघमोडे राहत होते. दीड लाख कर्ज काढून पाच वर्षांपूर्वी त्यांनी मुलीचे लग्न लावून दिले होते. अलीकडे ती माहेरी आली. तिचे कुंटुंब कल्याणचे ऑपरेशन झाले होते.
दरम्यान, चार महिन्यापूर्वी स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखा रामतीर्थकडून कोंडीबा वाघमोडे यांनी २० हजारांचे कर्ज उचलले होते. नापीकी व कर्जबाजारीमुळे घर कसे चालवावे? या विमनस्क अवस्थेत ते होते. यातच १४ फेब्रुवारी रोजी पहाटे गावाबाहेरील राजेंद्र जहागीरदार यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक व्यंकट भारती, गोविंद शिंदे, रामचंद्र पचलिंग, पचलिंग तपासे तपास करीत आहेत. दरम्यान, आ. सुभाष साबणे, बाबारा रोकडे यांनी घटनास्थळी भेट देवून मयताच्या कुंटुबियांचे सात्वंन केले व रोख १० हजारांची मदत केली. (वार्ताहर)