शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कामरसपल्लीच्या शेतकर्‍याची आत्महत्या

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

शंकरनगर ता. बिलोली: दुष्काळी परिस्थिीती व कर्जामुळे कामरसपल्ली ता. बिलोली येथील एका शेतकर्‍याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली.

शंकरनगर ता. बिलोली: दुष्काळी परिस्थिीती व कर्जामुळे कामरसपल्ली ता. बिलोली येथील एका शेतकर्‍याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली.
कोंडीबा नागोराव वाघमोडे (वय ६६ ^^) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांना पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. इंदिरा आवास योजनेतून त्यांना एक खोलीचे घर मिळाले होते. याच खोलीत आठ सदस्यांसह कोंडीबा वाघमोडे राहत होते. दीड लाख कर्ज काढून पाच वर्षांपूर्वी त्यांनी मुलीचे लग्न लावून दिले होते. अलीकडे ती माहेरी आली. तिचे कुंटुंब कल्याणचे ऑपरेशन झाले होते.
दरम्यान, चार महिन्यापूर्वी स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखा रामतीर्थकडून कोंडीबा वाघमोडे यांनी २० हजारांचे कर्ज उचलले होते. नापीकी व कर्जबाजारीमुळे घर कसे चालवावे? या विमनस्क अवस्थेत ते होते. यातच १४ फेब्रुवारी रोजी पहाटे गावाबाहेरील राजेंद्र जहागीरदार यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक व्यंकट भारती, गोविंद शिंदे, रामचंद्र पचलिंग, पचलिंग तपासे तपास करीत आहेत. दरम्यान, आ. सुभाष साबणे, बाबारा रोकडे यांनी घटनास्थळी भेट देवून मयताच्या कुंटुबियांचे सात्वंन केले व रोख १० हजारांची मदत केली. (वार्ताहर)