शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

झारखंडमध्येही घड्याळाची टिकटिक; राष्ट्रवादीची एका जागेवर आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 13:39 IST

झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे.

रांची: झारखंडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, राजदमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. सध्या काँग्रेस आघाडी 36 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ३० जागांवर पुढे आहे. मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने देखील एका जागेवर मुसंडी घेत आघाडी घेतली आहे. 

झारखंडमधील हुसैनाबाद मतदारसंघात चौरंगी लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार कमलेश कुमार सिंह यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे झारखंडमध्ये राष्ट्रवादी खाते उघडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत. बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोल्सनी राज्यात भाजपाला धक्का बसणार असल्याचे अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे झारखंडमध्ये नेमकं काय घडणार याबद्दल उत्सुकता आहे. 

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र