शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

जेईईमध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय पहिला; पहिल्या दहांमध्ये महाराष्ट्रातील तीन जण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 3:29 AM

पहिल्या दहांमध्ये महाराष्ट्रातील तीन जण

एस. के गुप्ता 

नवी दिल्ली : आयआयटीमधील १ लाख १२ हजार २७९ जागांसाठी झालेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत महाराष्ट्रातील कार्तिकेय गुप्ता ३४६ गुण मिळवून पहिला आला. दहा गुणवंतांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातील शबनम सहाय मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. प्रवेशासाठीच्या कौन्सिलिंगचे वेळापत्रक दोन दिवसांनी जाहीर केले जाईल. परीक्षेला १,६१,३१९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३८ हजार ७०५ उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये ३३ हजार ३४९ मुले व ५,३५६ मुली आहेत. गुणवंतामध्ये कार्तिकेयबरोबरच कौस्तुभ दिघे, शबनम सहाय आहेत.

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, नवभारताच्या निर्माणामध्ये हे सर्व विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील. या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांनी निराश होऊ नये. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भविष्यात आणखी संधी नक्कीच चालून येतील.हे आहेत टॉपरजेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत मुंबई विभागाबरोबरच दिल्लीनेही चांगले यश मिळविले आहे.या परीक्षेत सामान्य वर्गामधील १५,५६६, ओबीसी-नॉन क्रिमी लेयर श्रेणीतील ७,६५१, अनुसूचित जातीमधील ८,७५८, अनुसूचित जमातीतील ३,०९४ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.देशातील १० टॉपरमध्ये हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी(हैदराबाद), बत्तीपति कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम (हैदराबाद), ध्रुवकुमार गुप्ता (दिल्ली) आणि शबनम सहाय (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र