शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचा निर्णय बदलला; बंदी 31 जुलैपर्यंत वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 16:57 IST

देशामध्ये 25 मे पासून विमानोड्डाणे सुरु करण्यात आली आहेत. 21 मे रोजी यावर गाईडलाईन जारी करण्यात आले होते. मात्र, अनलॉक 2 ची घोषणा करताना केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदीच ठेवली होती.

नवी दिल्ली : कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांवर प्रतिबंध लावण्यात आले होते. ते काही दिवसांपूर्वी 15 जुलैपर्यंत वाढविण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा हे प्रतिबंध 31 जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्य़ात आला आहे. 

देशामध्ये 25 मे पासून विमानोड्डाणे सुरु करण्यात आली आहेत. 21 मे रोजी यावर गाईडलाईन जारी करण्यात आले होते. मात्र, अनलॉक 2 ची घोषणा करताना केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदीच ठेवली होती. डीजीसीएच्या या आदेशामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीची विमाने आणि विशेष विमानसेवेवर काहीही परिणाम होणार नाही. डीजीसीएने 26 जूनला आदेश काढत 15 जुलैपर्यंत विमान उड्डाणंवर बंदी कायम ठेवली होती. वंदे भारत मोहिम 6 मे पासून सुरु करण्यात आली आहे. याद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात आहे. 

देशातील जवळपास 20 विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. या विमानतळांद्वारे 55 देशांच्या 80 शहरांमध्ये प्रवासी वाहतूक केली जाते. सध्या जगभरात कोरोनाचे थैमान आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा रोखणे गरजेचे आहे. 2019 मध्ये भारतातून 7 कोटी लोकांनी आंतरराष्ट्रीय विमानांतून प्रवास केला होता. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

30-30 रुपयांना विकले 'कोरोनाचे औषध'; आता कारवाई होणार

कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे

मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार

मोदींचे मोठे सरप्राईज; सैन्याचा विश्वास वाढविण्यासाठी अचानक लेहला पोहोचले

मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

टॅग्स :Airportविमानतळcorona virusकोरोना वायरस बातम्या