शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

"भारताची शस्त्रास्त्रे अंडी उबविण्यासाठी नाहीत, चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 03:52 IST

अशा धमक्यांना बळी न पडता भारताने सर्व ताकदीनिशी चीनला सीमेवरून मागे रेटायला हवे.

नवी दिल्ली : सीमेवर मोठा फौजफाटा गोळा करून चीन आपल्यावर डोळे वटारत असताना मोदी सरकार मात्र मवाळपणे चर्चेचे गु-हाळ घालून बसले आहे, अशी टीका करीत काँग्रेसने चीनला त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे. सीमेवरील परिस्थितीवरून अनेक काँग्रेस नेत्यांनी टष्ट्वीटरवरून केंद्र सरकारवर तोफ डागली. भारताचे शस्त्रभांडार हे काही अंडी उबविण्यासाठी नाही, असा टोला लगावत पक्षाचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी लिहिले आहे की, चीन आपल्याला धमकावू पाहत आहे; पण अशा धमक्यांना बळी न पडता भारताने सर्व ताकदीनिशी चीनला सीमेवरून मागे रेटायला हवे.चौधरी यांनी म्हटले आहे की, सरकार हा वाद राजनैतिक मुत्सद्देगिरीने मिटवू पाहत आहे. त्याला काहीच हरकत नाही; पण दिवसेंदिवस परिस्थिती आणखी वाईट होत आहे, हेही विसरून चालणार नाही. चीन मोठ्या नेटाने व चलाखीने पावले टाकत आपला प्रदेश बळकावत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी टष्ट्वीटरवर लिहिले की, पंतप्रधान काहीही म्हणत असले तरी गलवान खोऱ्यातील ‘जैसे थे’ स्थिती चीनने बदलली आहे, हे न नाकारता येणारे वास्तव आहे. चीनला एप्रिलपूर्वीच्या रेषेपर्यंत मागे जायला आपले सरकार कसे भाग पाडते, याकडे देशाची जनता अपेक्षेने पाहत आहे.>संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन घ्यासीमेवरील स्थितीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करून निर्णय घेण्याची गरज आहे. अशी चर्चा फक्त संसदेतच होऊ सकते. त्यामुळे सरकारने संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन बोलवावे, अशी मागणी पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी