रेल्वे नियमात मोठा बदल, प्रवाशांना झटका; आता ८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास ‘नो रिफंड’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 06:05 IST2026-03-25T06:03:18+5:302026-03-25T06:05:12+5:30

नव्या नियमांनुसार, आता गाडी सुटण्याच्या ८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.

indian railway rules change big setback to passengers now if ticket is cancelled 8 hours before there will be no refund | रेल्वे नियमात मोठा बदल, प्रवाशांना झटका; आता ८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास ‘नो रिफंड’!

रेल्वे नियमात मोठा बदल, प्रवाशांना झटका; आता ८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास ‘नो रिफंड’!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :रेल्वेतिकिटांच्या काळ्याबाजाराला व एजंटगिरीला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी तिकीट परताव्याच्या (रिफंड) नियमांत बदल करण्याची घोषणा केली. नव्या नियमांनुसार, आता गाडी सुटण्याच्या ८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही. 

रिफंड    नवे नियम    जुने नियम

पूर्ण रिफंड      ७२ तासांपूर्वी      ४८ तासांपूर्वी
२५% कपात    ७२ ते २४ तास     ४८ ते १२ तास
५०% कपात    २४ ते ८ तास     १२ ते ४ तास 
परतावा नाही    ८ तासांपूर्वी     ४ तासांपूर्वी

 

Web Title : रेलवे नियम में बड़ा बदलाव: 8 घंटे पहले टिकट रद्द करने पर नहीं मिलेगा रिफंड!

Web Summary : रेल मंत्री अश्विनी वैष्णव ने कालाबाजारी रोकने के लिए रिफंड नियमों में बदलाव की घोषणा की। अब ट्रेन छूटने से 8 घंटे पहले टिकट रद्द करने पर कोई रिफंड नहीं मिलेगा। पहले यह सीमा 4 घंटे थी, जिसे अब कड़ा कर दिया गया है।

Web Title : Railway Rule Change: No Refund if Ticket Canceled 8 Hours Prior!

Web Summary : Railway Minister Ashwini Vaishnav announced changes to refund rules to curb black marketing. No refund will be issued if tickets are canceled 8 hours before departure. Previous rules allowed refunds up to 4 hours before departure, now tightened significantly.