शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

CoronaVirus: देशाची अर्थव्यवस्था संकोचण्याची भीती; सीआयआयचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:01 IST

जर परिस्थिती लवकर सुधारली तर अर्थव्यवस्थेच्या विकासदरामध्ये १.५ टक्क्यांपर्यंतच वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) उणे ०.९ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची भीती कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) व्यक्त केला आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली तर अर्थव्यवस्थेच्या विकासदरामध्ये १.५ टक्क्यांपर्यंतच वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याचीच मोठी शक्यता आहे. एकूण देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर ०.६ टक्के राहू शकतो. परंतु जर अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळाली तर एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर १.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, मात्र अनेक दशकांमधील हा नीचांक असण्याची स्थिती आहे.कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने पुढे म्हटले आहे की, लॉकडाउन संपल्यावर आर्थिक व्यवहार सुरू होतील, पण ते सामान्य होण्यास काहीवेळ लागेल. देशातील काही भागांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. त्याठिकाणी लॉकडाउन संपण्यास वेळ लागेल. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला सर्वत्र सारखी गती मिळणे कठीण होईल. त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.मदतीचा हात देण्याची गरजअर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने देशातील उद्योगांना विविध सवलती देण्याची गरज असल्याचे सीआयआयने म्हंटले आहे. सरकारने उद्योगांना आर्थिक सवलतींचे पॅकेज तातडीने जाहीर करण्याची गरज आहे. छोट्या आणि मध्यम उद्योगांना अधिक सवलती पुरविणे गरजेचे आहे. या उद्योगांना अधिक खेळते भांडवल सरकारने पुरवावे, असेही सीआयआयने सुचविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था