शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

India-China tension : 1959ची LAC आम्ही मानत नाही, चीनच्या वक्तव्यावर भारताचं चोख प्रत्युत्तर

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 29, 2020 8:13 PM

चीनने म्हटले होते, की केंद्रशासित प्रदेश लडाखला आम्ही मान्यता देत नाही. तसेच या भागात भारताकडून सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामालाही आपला विरोध आहे. चीन पुन्हा एकदा एलएसी निश्चित करण्यासाठी 1959 च्या एकतर्फी कराराचा हवाला देत आहे.

ठळक मुद्देचीन पुन्हा एकदा एलएसी निश्चित करण्यासाठी 1959 च्या एकतर्फी कराराचा हवाला देत आहे.भारताने कधीही 1959च्या चीनने केलेल्या एकतर्फी एलएसीला मान्य केले नाही.अशा स्थितीत चीनचे अशा प्रकारचे वक्तव्य आक्षेपार्ह.

नवी दिल्ली -चीननेलडाखमध्ये आता पुन्हा एक नवा वाद सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारतानेही पलटवार करत चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने म्हटले आहे, चीनची नेहमी-नेहमी भरकटवण्याची इच्छा पूर्ण होणार नाही. 

चीनने म्हटले होते, की केंद्रशासित प्रदेश लडाखला आम्ही मान्यता देत नाही. तसेच या भागात भारताकडून सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामालाही आपला विरोध आहे. चीन पुन्हा एकदा एलएसी निश्चित करण्यासाठी 1959 च्या एकतर्फी कराराचा हवाला देत आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील (LAC) चीनचा दावा भारताने तीव्र शब्दात फेटाळून लावला आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, भारताने कधीही 1959च्या चीनने केलेल्या एकतर्फी एलएसीला मान्य केले नाही. एवढेच नाही, तर अंतिम संमती होईपर्यंत सीमेवर शांतता आणि यथास्थिती कायम ठेवण्याच्या उद्देशाने 1993 नंतर, अनेक करार झाले आहेत. अशा स्थितीत चीनचे अशा प्रकारचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. एवढेच नाही, तर दोन्ही देशांतील परस्पर सहमतीचे उल्लंघणदेखील आहे.

भारत वचनबद्ध -परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, 2005च्या भारत सीमेचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय मापदंड आणि मार्गदर्शक सिद्धांतावर सहमतीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. भारत आणि चीन दोघेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) स्पष्टीकरणासाठी वचनबद्ध आहेत.

एलएसीच्या एकतर्फी आखणीची चीनची इच्छा -भारत आणि चीन दोन्ही पक्षांकडून 2003पर्यंत एलएसी निर्धारित करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, नंतर चीनने यात रस दाखवणे बंद केले. यामुळे ही प्रक्रियी थांबली. आता चीन म्हणतोय, एकच एलएसी आहे. हे पूर्वी झालेल्या करारांचे उल्लंघन आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनची एकतर्फी एलएसी आखनीची इच्छा आहे. 

टॅग्स :ladakhलडाखchinaचीनborder disputeसीमा वादIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी