शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:55 IST

India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Imran Masood on India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर तीव्र हल्लेदेखील केले. हा तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्तीने शनिवारी(10 मे) शस्त्रसंधी घोषित करण्यात आला. पण, आता यावरुनच विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. 

काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्यकाँग्रेस खासदार इम्रान मसूद भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आमचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. नेमके काय घडत आहे, ते आम्हाला समजत नाहीय. भारतीय सैन्याने आपले शौर्य दाखवले आणि शत्रूच्या घरात घुसून त्याला धूळ चारायला लावली. पण, त्यानंतर अचानक तिसऱ्या देशाने बाहेरुन शस्त्रसंधी लागू केल्याची घोषणा केली आणि आपणही ते स्वीकारले. हे समजण्यापलीकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे येऊन काय घडत आहे, ते सांगावे," अशी मागणी त्यांनी केली.

काश्मीर आमचा होता आणि राहील...

ते पुढे म्हणतात, "पाकिस्तान हा एक धूर्त देश आहे. तो कधीही सत्य सांगणार नाही. एकीकडे शस्त्रसंधी जाहीर केली जातो, तर दुसरीकडे पाकिस्तान त्याचे उल्लंघन करतो. दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्याची गरज आहे, यासाठी संपूर्ण देश आज एकजुटीने उभा आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, काश्मीरचा प्रश्न मध्यस्थीने सोडवला जाईल. काश्मीर आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहील. मला वाटत नाही की कोणताही भारतीय काश्मीरवर तडजोड करण्याचा विचारही करू शकेल. म्हणून, आमची मागणी अशी आहे की पंतप्रधानांनी पुढे येऊन काय घडत आहे ते सांगावे," असेही ते म्हणाले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपा