शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Coronavirus : कोरोनावर अलर्ट, केंद्रीय गृह सचिवांचं राज्यांना पत्र; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 09:15 IST

Coronavirus ; केंद्रीय गृह सचिव अजल भल्ला यांनी राज्यांना लिहिलं पत्र

ठळक मुद्देकेंद्रीय गृह सचिव अजल भल्ला यांनी राज्यांना लिहिलं पत्र सामान्यांना माहिती द्या, गृह सचिवांचं राज्यांना आवाहन

काही महिन्यांपूर्वी देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं कमी होत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होताना दिसत आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारनं आता कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच कोरोना विषाणूबाबतच्या मार्गदर्शक सूचनांतं ३१ मार्चपर्यंत पालन करण्याचे आदेश दिले आहे. कोरोना विषाणूविरोधातील लढाई पूर्णपणे जिंकण्यासाठी खबरदारी घेणं आणि कठोरपणे देखरेख ठेवण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.'गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या सख्येत घट दिसून आली आहे. परंतु कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आताही आपल्याला कठोर देखरेख आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. २७ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आलेले आदेश ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात येत आहेत,' असं गृह सचिवांच्यावतीनं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सामान्यांना माहिती द्याएसओपीअंतर्गत येणाऱ्या सर्व गोष्टींना यात परवानगी देण्यात आली आहे. तसंच एसओपी अंतर्गत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन कठोरपणे केलं गेलं पाहिजे. परिवहन आणि सामान्य लोकांच्या आंतरराज्यीय ये-जा करण्यावर रोखण्यात येणार नसल्याचंही पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, राज्यांमधील संबंधित प्राधिकरणांनी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोरपणे पालन करायला लावावं. तसंच केंद्रानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत सामान्यांना माहिती दिली जावी, जेणेकरून ते लागू करण्यास समस्या निर्माण होणार नाही आणि ते थांबवण्यास मदतही मिळेल, असंही पत्रात सांगण्यात आलं आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHome Ministryगृह मंत्रालयIndiaभारत