शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

Coronavirus : कोरोनावर अलर्ट, केंद्रीय गृह सचिवांचं राज्यांना पत्र; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 09:15 IST

Coronavirus ; केंद्रीय गृह सचिव अजल भल्ला यांनी राज्यांना लिहिलं पत्र

ठळक मुद्देकेंद्रीय गृह सचिव अजल भल्ला यांनी राज्यांना लिहिलं पत्र सामान्यांना माहिती द्या, गृह सचिवांचं राज्यांना आवाहन

काही महिन्यांपूर्वी देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं कमी होत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होताना दिसत आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारनं आता कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच कोरोना विषाणूबाबतच्या मार्गदर्शक सूचनांतं ३१ मार्चपर्यंत पालन करण्याचे आदेश दिले आहे. कोरोना विषाणूविरोधातील लढाई पूर्णपणे जिंकण्यासाठी खबरदारी घेणं आणि कठोरपणे देखरेख ठेवण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.'गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या सख्येत घट दिसून आली आहे. परंतु कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आताही आपल्याला कठोर देखरेख आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. २७ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आलेले आदेश ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात येत आहेत,' असं गृह सचिवांच्यावतीनं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सामान्यांना माहिती द्याएसओपीअंतर्गत येणाऱ्या सर्व गोष्टींना यात परवानगी देण्यात आली आहे. तसंच एसओपी अंतर्गत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन कठोरपणे केलं गेलं पाहिजे. परिवहन आणि सामान्य लोकांच्या आंतरराज्यीय ये-जा करण्यावर रोखण्यात येणार नसल्याचंही पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, राज्यांमधील संबंधित प्राधिकरणांनी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोरपणे पालन करायला लावावं. तसंच केंद्रानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत सामान्यांना माहिती दिली जावी, जेणेकरून ते लागू करण्यास समस्या निर्माण होणार नाही आणि ते थांबवण्यास मदतही मिळेल, असंही पत्रात सांगण्यात आलं आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHome Ministryगृह मंत्रालयIndiaभारत