शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
5
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
6
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
7
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
8
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
9
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
10
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
11
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
12
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
14
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
15
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
16
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
17
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
18
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
19
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
20
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद संपला, लोकांना न्याय द्या; ईशान्येतील पोलिसांनी आपला दृष्टिकोन बदलण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 10:58 IST

लोकांना तत्काळ न्याय मिळण्याच्या दृष्टीने हे आवश्यक

आगरतळा : ईशान्य भारतातील दहशतवाद निपटून काढल्यानंतर आता येथील पोलिस दलाच्या दृष्टिकोनात बदल करण्याची वेळ आली असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. लोकांना तत्काळ न्याय मिळण्याच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ईशान्य परिषदेच्या ७२व्या सत्रात ते बोलत होते. ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत २० शांतता करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यातून ईशान्येत शांतता प्रस्थापित झाली असून याच्या परिणामी सुमारे ९ हजार सशस्त्र दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.' आता दहशतवाद संपला असल्याने पोलिसांनी थोडा दृष्टिकोन बदलायला हवा जेणेकरून लोकांना त्यांच्या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत न्याय मिळायला हवा.

जैविक शेतीकडे लक्ष द्या 

या भागात शेती, दूध, अंडी आणि मांस याच्या उत्पादनांना चालना देऊन ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याची गरज शाह यांनी प्रतिपादित केली.

केवळ जीडीपीतील वाढ विकासासाठी पुरेशी नाही. यासाठी भाज्या, दूध, अंडी, मांस यात स्वयंपूर्ण असणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय सरकार ईशान्य भारतात जैविक शेतीवर लक्ष केंद्रित करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहTripuraत्रिपुरा