शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2020 : गावातील प्रत्येक घरात कधी पोहोचणार हाय स्पीड इंटरनेट?, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 12:38 IST

Independence Day 2020 : डिजिटल इंडियाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या देशात बर्‍याच शहरांमध्ये, खेड्यांमध्येही इंटरनेटच्या हाय स्पीडची मोठी गरज आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या देशात बर्‍याच शहरांमध्ये, खेड्यांमध्येही इंटरनेटच्या हाय स्पीडची मोठी गरज आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक गावे ही ऑप्टिकल फायबरने जोडली जाणार आहेत. जेणेकरून तिथे इंटरनेट पोहोचू शकेल. हाय स्पीड इंटरनेट असणार आहे जेणेकरून गावातील लोकांचे जीवन देखील बदलू शकेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 

दीड लाख पंचायतींमध्ये ‘ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचले आहे. वेळेबरोबर प्राधान्यक्रम बदलला आहे. पुढच्या एक हजार दिवसात सहा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचवणार असल्याची घोषणा मोदींनी केली. 2014 आधी अनेक पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत दीड लाख पंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडल्या गेल्या आहेत. सर्व पंचायतींना ऑप्टिकल फायबर पुरविणे हे मोदी सरकारचे उद्दीष्ट आहे. आता जवळपास एक लाख पंचायती शिल्लक असून तेथे वेगाने काम सुरू आहे.

इंटरनेटची वाढती गरज लक्षात घेऊन मोदींनी असं म्हटलं आहे. गावातल्या लोकांसाठीही ऑनलाईन सुविधांची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने आपली योजना बदलली आहे. आधी योजना अशी होती की सुरुवातीला प्रत्येक ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडली जातील, पण आता देशातील सहा लाखांहून अधिक गावं ऑप्टिकल फायबरशी जोडली जातील असा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या एक हजार दिवसात सहा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचवणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2020 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण, 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा दिला नारा

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 25 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण 

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

Independence Day 2020 : "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र"

सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रिया 'या' व्यक्तीशी बोलली 1 तास, जाणून घ्या कोणाला केले शेवटचे 5 कॉल

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनInternetइंटरनेटNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत