शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

घर आहे की छळछावणी? कुटुंबातच होतोय महिलांचा छळ; उत्तर प्रदेश सर्वाधिक असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 11:02 IST

अत्याचार पुन्हा वाढले : वर्षभरात ६,९०० प्रकरणे

नवी दिल्ली : महिला घरातच सुरक्षित असल्याचे मानले जात होते; पण ताजी आकडेवारी काहीतरी वेगळेच सांगते. महिलांचा छळ होण्याचे सर्वाधिक ठिकाण हे घरच असल्याचे आणि कुटुंबातच मोठा छळ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.  देशात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दरवर्षी मोठी वाढ झाली असून, २०२२ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने ६,९०० प्रकरणे नोंदविली आहेत.

वाढत्या गुन्ह्यांमुळे महिला आयोगाची चिंता वाढली आहे. २०२० मध्ये महिलांविरुद्धच्या अत्याचाराच्या एकूण तक्रारींची संख्या सुमारे २३,७०० होती. मात्र केवळ एकाच वर्षात म्हणजे २०२१ मध्ये त्यात ३० टक्क्यांनी वाढ होत ही संख्या ३०,८०० पेक्षा जास्त झाली. २०२२ मध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये किंचित वाढ झाली. 

तक्रारी का वाढल्या? 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, तक्रारींची संख्या २०१४ नंतर आता सर्वाधिक आहे. २०१४ मध्ये ३३,९०६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींच्या संख्येत वाढ होण्याचे कारण म्हणजे जनसुनावणी आणि २४ तास चालणाऱ्या हेल्पलाइनमुळे महिलांना मदत मिळत आहे.

रोखण्यासाठी काय गरजेचे? 

  • अत्याचाराबाबत पुढे येऊन बोला
  • महिला आयोगाकडे ॲानलाइन तक्रार करा
  • कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी जनजागृती
  • रूढीवादी विचारांना विरोध
  • पितृसत्ताक मानसिकता बदलण्याची गरज
टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिस