शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Gujarat Floods : भीषण! गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ४९ जणांचा मृत्यू, ३७ हजार लोकांचा वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:07 IST

Gujarat Floods : जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच पिकांचंही मोठं नुकसान झालं.

पोरबंदर, जुनागढ, कच्छ, जामनगर, देवभूमी द्वारका आणि जुनागड या अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांना मोठा फटका बसला आहे. जिथे अनेक दिवस पुराने कहर केला आहे. पुरामुळे रस्ते आणि शेतीचं नुकसान झालं आहे. वडोदरा आणि इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे घरांचंही मोठं नुकसान झालं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत गुजरातमध्ये ११८ टक्के पाऊस झाला आहे.

४९ जणांचा मृत्यू 

गुजरातमधील कच्छमध्ये सर्वाधिक १८० टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर उत्तर गुजरातमध्ये सर्वात कमी ९४ टक्के पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, २५ ते ३० ऑगस्ट दरम्यान गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या काळात वीज पडणे, भिंत कोसळणे, बुडून मृत्यू अशा अनेक घटना घडल्या असून त्यात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

३७ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या १७ तुकड्या, एसडीआरएफच्या २७ तुकड्या आणि लष्कराच्या ९ तुकड्यांव्यतिरिक्त हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या तुकड्याही राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. ज्याने आतापर्यंत ३७,००० हून अधिक लोकांना वाचवलं आहे. ४२,०८३ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच ५३ लोकांना हवाई मार्गाने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातfloodपूरRainपाऊस