शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

Gujarat Floods : भीषण! गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ४९ जणांचा मृत्यू, ३७ हजार लोकांचा वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:07 IST

Gujarat Floods : जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच पिकांचंही मोठं नुकसान झालं.

पोरबंदर, जुनागढ, कच्छ, जामनगर, देवभूमी द्वारका आणि जुनागड या अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांना मोठा फटका बसला आहे. जिथे अनेक दिवस पुराने कहर केला आहे. पुरामुळे रस्ते आणि शेतीचं नुकसान झालं आहे. वडोदरा आणि इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे घरांचंही मोठं नुकसान झालं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत गुजरातमध्ये ११८ टक्के पाऊस झाला आहे.

४९ जणांचा मृत्यू 

गुजरातमधील कच्छमध्ये सर्वाधिक १८० टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर उत्तर गुजरातमध्ये सर्वात कमी ९४ टक्के पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, २५ ते ३० ऑगस्ट दरम्यान गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या काळात वीज पडणे, भिंत कोसळणे, बुडून मृत्यू अशा अनेक घटना घडल्या असून त्यात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

३७ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या १७ तुकड्या, एसडीआरएफच्या २७ तुकड्या आणि लष्कराच्या ९ तुकड्यांव्यतिरिक्त हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या तुकड्याही राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. ज्याने आतापर्यंत ३७,००० हून अधिक लोकांना वाचवलं आहे. ४२,०८३ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच ५३ लोकांना हवाई मार्गाने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातfloodपूरRainपाऊस