शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजार गावांत गंगा आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 5:50 AM

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक गावांत जीवनदायिनी गंगा नदीची आरती दररोज करण्याची योजना तयार केली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक गावांत जीवनदायिनी गंगा नदीची आरती दररोज करण्याची योजना तयार केली आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत गंगा नदीवरील दोन्ही किनारी वसलेल्या १,०३८ गावांना नवीन आरती स्थळ म्हणून निवडण्यात आले आहे. धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.या योजनेंतर्गत बिजनौर ते बलियापर्यंत गंगा नदीच्या पाच किलोमीटरच्या परिसरात दोन्ही किनाऱ्यांवरील गावांमध्ये आरती स्थळ निर्माण करण्याची प्रक्रिया पर्यटन विभागाच्या सहकाऱ्याने सुरू करण्यात येणार आहे. नवीन आरती स्थळांवर दररोज निश्चित वेळेवर गंगा आरतीचे आयोजन केले जाणार आहे. गंगा आरतीला गावे व विभागांशी जोडून उत्तर प्रदेश सरकार गंगा स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देण्याचा सरकारचा विचार आहे. या मोहिमेंतर्गत युवा पिढीमध्ये आपल्या संस्कृतीबद्दलचा संबंध अधिक दृढ करणार आहे व जीवनदायिनी गंगा नदीशी नाते आणखी मजबूत करण्याचा विचार रूजवला जाणार आहे. गंगा नदीच्या स्वच्छता मोहिमेसाठी नदीच्या किनाऱ्यावरील १४ जिल्ह्यांत विशेष संयंत्र सुरू करण्यात येणार आहेत.

टॅग्स :riverनदीUttar Pradeshउत्तर प्रदेश