शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Nirbhaya Case : दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 3:19 PM

दोषींच्या कुटुंबीयांनी पुढे म्हटले आहे, की असा कोणताही गुन्हा नाही, की ज्याला क्षमा केली जाऊ शकत नाही. यापूर्वीही देशातील मोठमोठ्या गुन्हेगारांना क्षमा देण्यात आली आहे. बदल्याची व्याख्या शक्ति नव्हे. क्षमा करणे हेच शक्तीचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

ठळक मुद्देइच्छा मृत्यूची मागणी करणाऱ्यांमध्ये आई-वडील, भाऊ-बहीण आणि त्यांच्या मुलांचाही समावेशयापूर्वीच राष्ट्रपतींनी फेटाळली आहे सर्व दोषींची दया याची दोषींना 20 मार्चला देण्यात येणार फाशी

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. फाशीची शिक्षा ठोठावण्या आलेल्या चारही दोषिंच्या कुटुंबीयांनी आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामृत्यूची मागणी केली आहे. इच्छामृत्यूची मागणी करणाऱ्यांमध्ये दोषींचे आई-वडील, भाऊ-बहीण आणि त्यांच्या मुलांचाही समावेश आहे.

दोषींच्या कुटुंबीयांनी या पत्रात म्हटले आहे, की आम्ही देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पीडितेच्या आई-वडिलांना विनंती करतो, की त्यांनी आमच्या विनंतीचा स्वीकार करून आम्हाला इच्छामृत्यूची परवानगी द्यावी. आम्हाल इच्छा मृत्यू दिल्यास भविष्यात होण्यारा कुठलाही गुन्हा रोखला जाऊ शकतो. आमच्या संपूर्ण कुटुंबाला इच्छामृत्यू दिल्यास भविष्यातही निर्भया सारखी दुसरी घटना रोखता येऊ शकते.

दोषींच्या कुटुंबीयांनी पुढे म्हटले आहे, की असा कोणताही गुन्हा नाही, की ज्याला क्षमा केली जाऊ शकत नाही. यापूर्वीही देशातील मोठमोठ्या गुन्हेगारांना क्षमा देण्यात आली आहे. बदल्याची व्याख्या शक्ति नव्हे. क्षमा करणे हेच शक्तीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. निर्भया प्रकरणातील विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांना 20 मार्चला सकाळी साडे पाच वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे.

राष्ट्रपतींनी फेटाळली आहे सर्व दोषींची दया याची -निर्भया प्रकरणातील सर्व दोषींनी आपली शिक्षा माफ व्हावी. यासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिका सादर केली होती. त्यांची याचिका राष्ट्रपती कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. मात्र, दोषी अक्षय सिंह ठाकूरने पुन्हा नवी दया याचिका केली आहे. यात त्याने पूर्वी केलेल्या याचिकेत काही गोष्टी नव्हत्या, असे म्हटले आहे.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपPresidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंदdelhiदिल्लीIndiaभारत