शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
2
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
3
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
4
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
5
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
6
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
7
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
8
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
9
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
10
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
11
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
12
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
13
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
14
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
15
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
16
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
17
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
18
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
19
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
20
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

इच्छाशक्तीअभावी निवडणूक सुधारणा दीर्घकाळ प्रलंबित, माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:00 AM

प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे.देशातील निवडणूक यंत्रणा व लोकशाही राजवटीचा अभ्यास करून काही विश्लेषक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, सनदी अधिकारी यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन व संपादन कुरेशी यांनी केले आहे. या लेखांचे ‘दी ग्रेट मार्च आॅफ डेमॉक्रसी : सेव्हन डिकेड्स आॅफ इंडियाज इलेक्शन' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. देशातील पहिली लोकसभा निवडणूक, आयोगाचे कार्य तसेच आजवर झालेल्या निवडणुकांचा आढावा या पुस्तकात आहे.मनोगतात कुरेशी यांनी म्हटले आहे की, राजकारणाचे गुन्हेगारीकरण होण्यास अटकाव करणे, निवडणूक आयोगातील नियुक्त्या पारदर्शीपणे होण्यासाठी तसे कायदे करणे, निवडणूक प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणे या गोष्टी अंमलात येणे आवश्यक आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला अनेक पत्रे लिहिली. पण अद्याप या सुधारणा होऊ शकलेल्या नाहीत. लोकशाहीच्या रक्षणकर्त्याची भूमिका निभावणाºया न्यायालयांनी दिलेल्या निकालांमुळेच काही महत्त्वाच्या निवडणूक सुधारणा अमलात आल्या हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.पैशांचा गैरवापर थांबवामाजी राष्ट्रपती व भारतरत्न प्रणब मुखर्जी यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर होत असलेला पैशाचा व बळाचा गैरवापर ही चिंताजनक बाब आहे. हे प्रकार रोखले न गेल्यास लोकशाही आपला आत्मा हरवून बसेल.

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारत