शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

९०० वर्षांच्या दुष्काळामुळे सिंधू संस्कृती लयास गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:41 IST

सलग ९०० वर्षे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अस्ताला गेली, असा निष्कर्ष खडगपूर आयआयटीच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती काढला आहे. त्यावेळी २०० वर्षे दुष्काळ पडला होता हा आजवरचा समजही यामुळे चुकीचा ठरला आहे.

खडगपूर : सलग ९०० वर्षे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अस्ताला गेली, असा निष्कर्ष खडगपूर आयआयटीच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती काढला आहे. त्यावेळी २०० वर्षे दुष्काळ पडला होता हा आजवरचा समजही यामुळे चुकीचा ठरला आहे.खडगपूर आयआयटीच्या भूगर्भशास्त्र व भूभौतिकी विभागातील संशोधकांनी केलेल्या या संशोधनाचा शोधनिबंध ‘एल्सविर क्वार्टर्ली इंटरनॅशनल जर्नल’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात याच महिन्यात प्रसिद्ध केला जाणार आहे.या अभ्यासात वैज्ञानिकांनी पाच हजार वर्षांच्या कालखंडातील पाऊसमानातील बदलांचा अभ्यास केला. सिंधू नदीसमुहातील नद्यांचा मुख्य जलस्रोतातूनच लेह-लडाखमधील त्सो मोरिरी सरोवरासही पाणी मिळते. आयआयटीच्या वैज्ञानिकांनी त्या भागातील पाऊसपाण्याच्या प्रमामाचाही पाच हजार वर्षांच्या कालखंडाचा अभ्यास केला आणि पाऊस केव्हा समाधानकारक झाला, केव्हा कमी झाला किंवा केव्हा अजिबात गायब झाला याचे काळ निश्चित केले. भूगर्भशास्त्र विभागातीलज्येष्ठ अध्यापक आणि या संशोधकांच्या चमूचे नेते डॉ.अनिल कुमार गुप्ता यांनी सांगितले की, ख्रिस्तपूर्व २,३५० ते १,४५० (सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी) या कालखंडात सिंधू संस्कृतीच्या प्रदेशात पाऊस खूपच कमी झाल्याने भाषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. (वृत्तसंस्था)रहिवाशांचे पूर्व तसेच दक्षिणेकडे स्थलांतरवायव्य हिमालयात पावसाने सुमारे ९०० वर्षे दडी मारल्याने सिंधू संस्कृती ज्या नद्यांच्या काठांवर विकसित झाली होती त्या पार आटून गेल्या. यामुळे या नगरांमध्ये एरवी कणखरपणे वास्तव्य करून राहिलेल्यांना नाईलाजाने जेथे पाऊसपाणी बरे होते अशा पूर्व व दक्षिणेकडे स्थलांतर करावे लागले.

टॅग्स :droughtदुष्काळ