शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्तीपूर्वी उत्तेजक चाचणी करण्याचा पंजाब सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 22:36 IST

राज्यातील अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी पंजाब सरकराने पावले उचचली आहेत.

चंदीगड - राज्यातील अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी पंजाब सरकराने पावले उचचली आहेत. आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्तीपूर्वी उत्तेजक चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. त्यामुळे यापुढे पंजाबमध्ये शासकीय नियुक्तीपूर्वी कर्मचाऱ्यांना उत्तेजक चाचणी द्यावी लागणार आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव पंजाब सरकारने काही दिवसांपूर्वीच तयार केला होता. त्यानंतर आता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्तीपूर्वी उत्तेजक चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नियुक्तीवेळी कर्मचाऱ्यांना उत्तेजक चाचणी द्यावी लागणार आहे. तसेच नियुक्तीनंतरही अशा प्रकारची चाचणी होईल. 

 अमली पदार्थांच्या तस्करीमुळे गांजलेल्या पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव पंजाब सरकारने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून, आता केंद्राने मंजुरी दिल्यास राज्यातील अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबDrugsअमली पदार्थ