शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: राधाकृष्ण विखे-पाटील आझाद मैदानात; मनोज जरांगे यांची घेतली भेट, मसुद्यावर चर्चा सुरू
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
5
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
6
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
7
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
8
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
9
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
10
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
11
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
12
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
13
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
14
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
15
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
16
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
17
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
18
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
19
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
20
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा

"१ फेब्रुवारीलाच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली असती तर देशात कोरोना पसरलाच नसता’’ - अधीररंजन चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 18:11 IST

केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या संकटाला गांभीर्याने न घेतल्याने देशात कोरोनाच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - जवळपास सव्वा दोन महिन्यांपासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि अन्य उपाययोजनांनंतरही देशातील कोरोना विषाणूचे संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या संकटाला गांभीर्याने न घेतल्याने देशात कोरोनाच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा १ फेब्रुवारी रोजीच बंद केली असती तर देशात कोरोना पसरलाच नसता, असा दावा काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी केला आहे.

अधीररंजन चौधरी म्हणाले की, कोरोनाबाबत केंद्र सरकार आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. ३० जानेवारी रोजी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी देशातील आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली असती तर देशात कोरोना विषाणू पसरला नसता.

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीमुळे कोरोना फैलावला आहे. गरीब आणि मजुरांची मदत करण्यामध्ये मोदी अपयशी ठरले आहेत. आम्ही लॉकडाऊनला पाठिंबा दिला होता. मात्र सरकारने घाईगडबडील लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे प्रवासी मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत मजूर रस्त्यावर असले तर आम्ही मोदींचे कौतुक करायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण