शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 12:56 IST

कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय झाला.

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आर्थिक मदत बिहार सरकारने घेतला निर्णय मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करणार कुटुंबीयांना मदत

पटणा – देशात कोरोना बाधितांचा आकडा १ लाखांच्या वर पोहचला असून आतापर्यंत ३ हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २ महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी विविध राज्य सरकारकडून उपाययोजना सुरु आहेत.

बिहारमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढती संख्या नितीश कुमार सरकारसाठी डोकेदुखी बनली आहे. या संकटापासून वाचण्यासाठी बिहार सरकारने लोकांना दिलासा देणारे पॅकेज जाहीर केले आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार सातत्याने बैठका घेत आहेत. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना संक्रमित आजाराने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ४ लाख देण्याचा निर्णय झाला. त्याचसोबत या बैठकीत २४ मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बिहार सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत २० लाख प्रवाशांच्या खात्यात प्रत्येकी १ हजार रुपये पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय झाला. राज्यातील १०० जिल्ह्यांमध्ये तात्पुरत्या निवासस्थानांची सोय केली आहे. प्रत्येक बाल श्रमिक पुनर्वाससाठी २५ हजारांची मदत करण्यात येणार आहे. शुक्रवारी बिहारमध्ये १७९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत राज्यात २ हजार १६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

मागील २ दिवसांत कोरोना संक्रमणाचा आकडा ३९० पर्यंत पोहचला आहे. यातील सर्वात जास्त १८६ रुग्ण पटणा येथे आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मधुबनीती ३४, बेगूसरायमध्ये २०, गोपाळगंजमध्ये ८, सारणमध्ये ६, नवादामधील तीन, वैशाली आणि अरवलमधील प्रत्येकी एक अशाप्रकारे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. या व्यतिरिक्त समस्तीपूर येथे १०, पूर्व चंपारणमध्ये, पश्चिम चंपारणमधील पाच, मुझफ्फरपूरमधील कुझिहरमध्ये पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सुमारे ३ कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर लीक

कोरोना लसीच्या चाचणीत भारताला मोठी आशा; लहान मुलं अन् वृद्धांवर होणार प्रयोग!

भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानचं मोठं षडयंत्र?; कारगिल युद्धावेळीही ‘असचं’ घडलं होतं!

कोरोना संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं कार्य करतो ‘हा’ विष्णू!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या