शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

CoronaVirus देश कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही; तरीही २५०० रुग्णांचा आकडा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 22:20 IST

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून हा आकडा ४१६ आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारचा आरोग्य विभाग जरी कोरोना तिसऱ्या टप्प्यात गेलेला नसल्याचे सांगत असले तरीही वाढत्या रुग्णांची आकडेवारी देशासमोरील मोठ्या संकटाची चाहून देत आहे. एक दोन असे करत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आज अडीज हजारावर पोहोचली आहे. आज दिवसभरात देशात तब्बल 453 रुग्ण सापडले आहेत. तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून हा आकडा ४१६ आहे. तर त्यानंतर तामिळनाडू ३०९, दिल्ली २९३, केरळ २८६, तेलंगाना १५४, आंध्रप्रदेश १४३ मध्ये सापडले आहेत. तर सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेले असले तरीही केरळ, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही मृत्यूंची संख्या जास्त आहे. 

आज देशभरात ४५३ कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने हा आकडा २५१२वर पोहोचला आहे. तर यापैकी १८६ रुग्ण बरे झाले आहेत. ७० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सध्य़ा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २२५६ झाली आहे. 

दिल्लीतील निजामुद्दीन मरकजला गेलेल्या तबलीगी जमातच्या नागरिकांपैकी ४०० लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या दिल्लीत आज १२९ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य