शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

CoronaVirus News : कोरोनाच्या लढाईत कसं काम करतंय मोदी सरकार?; भारतीय म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 16:53 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, टेस्टच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे . नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असंही मोदी म्हणाले. कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 49,000 हून अधिक झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, टेस्टच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदी सरकार कशापद्धतीने काम करत आहे याबाबत अनेक एजन्सी सर्व्हे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कोरोना  सक्षमपणे लढण्यास समर्थ असल्याची माहिती एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे. शहरी भागातील 87 टक्के भारतीय मोदी सरकारच्या कोरोनासंदर्भातील कामावर समाधानी असल्याचं म्हणत आहेत. इप्सॉस या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामधून ही आकडेवारी समोर आली आहे.

इप्सॉसने केलेल्या सर्व्हेनुसार, शहरी भागातील 87 टक्के लोकांनी कोरानाशी सामना करणाऱ्या मोद सरकारला हाय रेटींग दिलं आहे. कंपनीने 23 ते 26 एप्रिलदरम्यान जगभरातील 13 देशांमध्ये 26 हजार लोकांची याबाबत मते जाणून घेतली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही हे या लोकांना विचारण्यात आलं. यामध्ये 13 पैकी 9 देशांमधील बहुतांश नागरिकांनी त्यांच्या देशातील सरकार हे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलत असल्याचं मत नोंदवलं आहे.

इप्सॉस इंडियाचे सीईओ अमित अडारकर यांनी भारत सरकारबाबत मत व्यक्त केलं आहे. 'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तातडीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. तसेच इतरही अनेक महत्वाचे प्रतिबंधात्मक निर्णय सरकारने तातडीने घेतले. आता सरकारकडून ग्रीन झोनमध्ये काळजीपूर्वपणे कारभार आणि उद्योगधंदे सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेतले जात आहेत. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश लोकांनी सरकार ज्या पद्धतीने कोरोनाचा सामना करत आहे त्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे' असं अडारकर यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये शहरी भागातील 75 टक्के नागरिकांनी जागतिक आरोग्य संघटना चांगलं काम करत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'आरोग्य सेतू मित्र' वेबसाईट लाँच; घरबसल्या मिळणार वैद्यकीय सुविधा

CoronaVirus News : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता; मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये अडकलेले तब्बल 80 हजार लोक 70 विशेष ट्रेनने परतले घरी

CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूNarendra Modiनरेंद्र मोदी