शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Corona virus : कोरोनामुळे रोजगार गेलेल्यांना सरकारतर्फे अर्थसाह्य मिळणार? यूबीआय योजनेचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 06:04 IST

कोरोनाचा सर्वाधिक विपरित परिणाम झालेल्या हॉटेल्स, पर्यटन, टूर अँड ट्रॅव्हल अशा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना तसेच स्वयंरोजगारावर अवलंबून असाणा-यांना ठराविक रक्कम देण्याची ही योजना असू शकेल, असे संबंधित सरकारी अधिका-याने सांगितले आहे.

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेकांना घरीच राहावं लागत आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती आहे. कोरोनाचा रोजगारावर परिणाम होणाऱ्यांना युनिवर्सल बेसिक इन्कमद्वारे (यूबीआय) मदत करण्याचा सरकार विचार करीत आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. पंतप्रधान शेतकरी योजनेच्या पद्धतीने कोणत्याही अटीविना आर्थिक मदत संबंधितांना केली जाईल.कोरोनाचा सर्वाधिक विपरित परिणाम झालेल्या हॉटेल्स, पर्यटन, टूर अँड ट्रॅव्हल अशा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना तसेच स्वयंरोजगारावर अवलंबून असाणा-यांना ठराविक रक्कम देण्याची ही योजना असू शकेल, असे संबंधित सरकारी अधिका-याने सांगितले आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाºयांना, पण कोरोनाच्या निर्बंधांमुळे रोजगार करणाºयांनाही या योजनेचा फायदा मिळू शकेल. तसेच आर्थिक मंदीतून बाहेर पडणे शक्य होईल.ही रक्कम देण्यासाठी कोणत्याही प्रकारची अट सरकार घालणार नाही. रोजगार गेल्याने हातात पैसा नसल्यामुळे संबंधितांना जगता यावे, यासाठी ही रक्कम असेल, असे वृत्तात म्हटले आहे. अमेरिका व हाँगकाँगसह काही देशांनी अशी रक्कम देण्याची घोषणा केली आहे.उत्तर प्रदेशची घोषणायुनिवर्सल बेसिक इनकम योजनेद्वारे सरकार काही लाख लोकांना अशी मदत करू शकेल. ज्यांना कामावर जाण्याची आणि घरी बसण्याचीच सक्ती करण्यात आली आहे, त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकेल. उत्तर प्रदेश सरकारने असंघटित क्षेत्रातील आणि ज्यांचे पोट रोजंदारीवर आहे, अशांना ठराविक रक्कम देण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकार