शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

राजस्थानमध्ये काँग्रेसचा निर्णय, पाकिस्तानातील निर्वासित हिंदुंना अर्ध्या किंमतीत जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 12:22 IST

भारतीय जनता पक्षाने देशातील हिंदूंसमोर काँग्रेला हिंदूविरोधी असल्याचे दर्शविले आहे. तसं अभियान भाजपकडून चालविण्यात आले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना आपलसं करण्याची मोहिम सुरू केली आहे.

नवी दिल्ली - नागरिकता संशोधन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारने निर्वासित हिंदुंना नागरिकता दिल्यानंतर त्यांच्यासाठी जमीन आरक्षीत करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातून आलेल्या 100 हिंदु कुटुंबांना राज्यातील काँग्रेस सरकारकडून अर्ध्या किंमतीत जामीनींच्या कागदपत्राचे वाटप करण्यात आले.

केंद्र सरकारच्या नागरिकता कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी गेहलोत सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना अर्ध्या दरात जमीन देऊ केली आहे. जयपूर विकास प्राधिकरणच्या वतीने 100 कुटुंबीयांना 50 टक्के दरात जमीन देण्यास सुरुवात केली आहे. 

भारतीय जनता पक्षाने देशातील हिंदूंसमोर काँग्रेला हिंदूविरोधी असल्याचे दर्शविले आहे. तसं अभियान भाजपकडून चालविण्यात आले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना आपलसं करण्याची मोहिम सुरू केली आहे.

दरम्यान पाकिस्तानातून आलेल्या हिंदूना प्राधिकरणाची जमीन वाटप करत असताना काँग्रेस नेत्यांनी यापासून दूरावा ठेवला होता. यावर राजस्थान नगरविकास मंत्री म्हणाले की,  काँग्रेस सरकार या शरणार्थींच्या भल्यासाठी काम करत असून त्यांच्या नावावर राजकारण करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस