शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Jallianwala Bagh: “मी एका शहिदाचा मुलगा, काही झालं तरी अपमान सहन करणार नाही”; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 17:46 IST

Jallianwala Bagh: या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत, या शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला फटकारले आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही कालावधीपासून काँग्रेस सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि आमदार राहुल गांधी अनेकविध विषयांवरून पंतप्रधाननरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत. ब्रिटीश राजवटीच्या क्रूरतेचे प्रतिक असलेल्या जालियनवाला बागचे मोदी सरकारकडून नुतनीकरण करण्यात आले असून, राजकीय क्षेत्रासहीत इतिहास तज्ज्ञांकडून यावर टीका करण्यात येते आहे. या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत, या शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. (congress rahul gandhi criticised modi govt about jallianwala bagh renovation)

काय सांगता! देशभरात ३,६०० गावे ‘राम’नामावर, तर ३,३०९ गावांच्या नावांमध्ये कृष्णाचा उल्लेख

सुमारे १०० वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीने घडवून आणलेले जालियनवाला बाग सामूहिक हत्याकांड इतिहासातील एक काळा अध्याय असल्याचे मानले जाते. नुतनीकरणाच्या माध्यमातून शहिदस्थळाला आधुनिक रंग फासण्याचा प्रयत्न केल्याची टीका सोशल मीडियातून व्यक्त होते. अनेकांनी यावरून मोदी सरकारवर सुनावले असून, राहुल गांधी यांनी एक ट्विट करत टीका केली आहे. 

वेगात वाढ व वेळेची बचत होणार! रेल्वे ८ हजार ट्रेनच्या वेळा बदलणार, IIT मुंबईची घेणार मदत

या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत

ज्यांना हौतात्म्याचा अर्थ कळत नाही, तेच केवळ जालियनवाला बाग शहिदांचा अपमान करू शकतात. मी एका शहिदाचा मुलगा आहे. कोणत्याही किमतीत आणि काही झाले तरी शहिदांचा अपमान सहन करणार नाही. या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. हे स्मारकांचे कॉर्पोरेटीकरण आहे. जिथे ही स्मारके आधुनिक संरचनांच्या रुपात संपुष्टात येतात आणि आपले वारसा मूल्य हरवतात, असे इतिहासकार एस इरफान हबीब यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बागेतील नव्या स्मारकाचे उद्घाटन केले. या घटना दाखवण्यासाठी ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मॅपिंग आणि थ्रीडी चित्रणासोबत कला आणि मूर्तीकलांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच घटना समोर उभी करण्यासाठी साऊंड आणि लाईट शोची व्यवस्था करण्यात आली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीJallianwala Bagh massacreजालियनवाला बाग हत्याकांडcongressकाँग्रेसBJPभाजपा